शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

IND vs PAK : पाकिस्तानी खेळाडू भारतात आले पण, १४ मुंबईत अडकले; ६ जणंच बंगळुरूला पोहोचले अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 12:40 IST

IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. हे दोन शेजारी जेव्हा खेळाच्या कोणत्याही मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते.

IND vs PAK : भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याची सर्वांना उत्सुकता आहे. हे दोन शेजारी जेव्हा खेळाच्या कोणत्याही मैदानावर समोरासमोर येतात तेव्हा प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आगामी वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानचा क्रिकेट संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात येणार आहे. त्याआधी पाकिस्तानचा फुटबॉल संघ मुंबईत दाखला झाला, परंतु तेथेची त्यांची गफलत झाली. भारत-पाकिस्तान यांच्यात आज बंगळुरू येथे सायंकाळी ७.३० वाजता फुटबॉल लढत होणार आहे, परंतु पाकिस्तानचे १४ खेळाडू मुंबईत अडकले. फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचले आहेत.

पाकिस्तान फुटबॉल संघाला २०२३च्या SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी तयारी मिळणार नाही. पण, १४ खेळाडूंची मुंबई ते बंगळुरू ही फ्लाईट मिस झाली अन् फक्त ६ खेळाडूच बंगळुरूला पोहोचलेय. त्यामुळे आजचा सामना वेळेत होईल की नाही, याबाबत शंकाच आहे. आधीच व्हिसा वेळेत मान्य न झाल्याने पाकिस्तानचा संघ SAFF अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतात उशीरा दाखल झाला. त्यात हा गोंधळ झाला. मंगळवारी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात येण्याचा व्हिसा मॉरिशियस  येथे मिळाला. त्यांनी मध्यरात्री १.३० वाजता मॉरिशियसवरून मुंबईला येणारे विमान पकडले आणि मंगळारी ते बंगळुरूला दाखल होणार होते. पण, १४ खेळाडूंचं मुंबईवरून बंगळुरूला जाणारं विमान चुकलं. आता त्यांनी सामन्याची तारीख बदलण्याची विनंती केली आहे.   

आजपासून बंगळुरू येथील कांतिरावा स्टेडियमवर भारत-पाकिस्तान यांच्या लढतीने SAFF Championship  स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अ गटात भारतासह पाकिस्तान, नेपाळ आणि कुवैत यांचा, तर ब गटात  लेबानन, मालदिव, भुटान व बांगलादेश यांचा समावेश आहे.  ४ जुलैपर्यंत ही स्पर्धा होणार आहे.   

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानFootballफुटबॉल