शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
3
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
4
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
5
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
6
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
7
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
8
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
9
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
10
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
11
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
12
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
13
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
14
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
15
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
16
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
17
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
18
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
19
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
20
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित

सामना अनिर्णीत कसा राखायचा याची माहिती आहे

By admin | Updated: November 15, 2016 01:13 IST

टीकाकार आता आम्हाला लक्ष्य करू शकत नाहीत, कारण कसोटी सामना अनिर्णीत कसा राखायचा हे आम्हाला कळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली

राजकोट : टीकाकार आता आम्हाला लक्ष्य करू शकत नाहीत, कारण कसोटी सामना अनिर्णीत कसा राखायचा हे आम्हाला कळाले आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केली. इंग्लंडविरुद्ध रविवारी पहिला कसोटी सामना अनिर्णीत झाल्यानंतर तो बोलत होता. विराट म्हणाला, ‘‘सामना बरोबरीत कसा सोडवायचा, हे आम्हाला कळाले आहे. यापूर्वी बऱ्याच लोकांना आमच्याबाबत साशंकता असेल. कारण आम्ही सामने जिंकले आहेत किंवा गमावले आहेत.’’विराट पुढे म्हणाला, ‘‘मी जडेजाला सांगितले, की आपल्याकडे आपली कामगिरी सुधारण्याची ही चांगली संधी आहे. भविष्यात आपल्याला अशाच परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे सामना कसा अनिर्णीत राखायचा, हे आम्हाला कळाले आहे. अशा स्थितीत कसे खेळायचे, याची कल्पना आलेली आहे. या लढतीतून बरेच काही शिकायला मिळाले. दडपणाखाली असताना परिस्थितीनुरूप खेळ करणे आवश्यक असते.’’विराटने जडेजाव्यतिरिक्त आश्विनचीही प्रशंसा केली. आश्विनने पहिल्या डावात ७० धावा फटकावल्या होत्या. विराट म्हणाला, ‘‘आश्विन व जडेजा यांच्या चमकदार फलंदाजीमुळे आम्हाला अडचणीच्या स्थितीतून सावरता आले.’’भारतीय फिरकीपटूंच्या तुलनेत पाहुण्या संघाच्या फिरकीपटूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली. याबाबत विराट म्हणाला, ‘‘मला तसे वाटत नाही. त्यांनी चांगली गोलंदाजी केली; पण आमच्या फिरकीपटूंना पिछाडीवर सोडले, असे वाटत नाही. त्यांनी चार-पाच बळी घेऊन सामन्याला कलाटणी दिली, असे घडले नाही. जर त्यांनी आमच्या फिरकीपटूंच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असती, तर त्यांनी सामना जिंकला असता.’’ (वृत्तसंस्था)