शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

शतक हुकल्याची खंत नाही; पण पराभवाचे शल्य : रोहित

By admin | Updated: April 10, 2015 08:37 IST

पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवामुळे काहीसा निराश झालेला मुंबई इंडियन्सचा

कोलकाता : पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून झालेल्या पराभवामुळे काहीसा निराश झालेला मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याने शतक हुकल्याची खंत नसल्याचे स्पष्टीकरण दिले. कोलकाताचे युवा खेळाडू विजयाचे शिल्पकार ठरले, असेही तो म्हणाला.केकेआरच्या युवा खेळाडूंना या विजयाचे श्रेय जात असल्याचे सांगून रोहित पुढे म्हणाला, ‘परिस्थितीनुरूप खेळ करणारे केकेआरचे स्थानिक खेळाडू हे संघाची ताकद असल्याचे सिद्ध झाले.’ मुंबईसाठी ९८ धावा ठोकणारा रोहित पुढे म्हणतो, ‘मला शतक हुकल्याची खंत नाही; पण पराभवाचे शल्य आहे. एक गडी बाद केल्यानंतर आम्हाला गोलंदाजीत यश येऊ शकले नाही.’ केकेआरसाठी २० चेंडूंत नाबाद ४६ धावा ठोकणारा मुंबईचा सहकारी सूर्यकुमार यादव याची पाठ थोपटताना रोहित म्हणाला, ‘तो प्रतिभावान खेळाडू आहे. रणजी सामन्याद्वारे त्याने स्वत:ला सिद्ध केले. खेळात तो परिपक्व झाल्याचे काल दिसून आले.’ माझा संघ मुसंडी मारेल, असे संकेत देत आम्ही डावपेचांची योग्य अंमलबजावणी न केल्याने पदरी निराशा आली. याचा दोष कुणालाही देता येणार नाही. हा पहिला सामना होता. गोलंदाजांनी भरपूर मेहनत घेतली; पण यश येऊ शकले नाही. माझा गोलंदाजांवर संपूर्ण विश्वास असल्याने स्पर्धेत परत येऊ, असा विश्वासही रोहितने व्यक्त केला.