शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
3
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
4
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
5
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
6
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
7
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
8
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
9
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
10
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
11
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
12
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
13
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
14
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
15
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
16
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
17
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
18
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
19
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
20
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक

माजी खेळाडूंच्या प्रतिकूल वक्तव्यामुळे दु:ख : विराट

By admin | Updated: December 11, 2015 00:28 IST

ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे

नवी दिल्ली : ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत, असे तथाकथित ‘तज्ज्ञ’ माजी खेळाडू आंतरराष्ट्रीय खेळ आणि खेळाडूंवर आपली प्रतिक्रिया देत आहेत. त्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियेमुळे दु:ख होत आहे, असे मत भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. नुकत्याच झालेल्या मालिकेत भारताने दक्षिण आफ्रिकेवर ३-० ने ऐतिहासिक विजय मिळवूनही काही ‘तज्ज्ञांनी’ संघावर टीका केली होती; यामुळे कोहली नाराज झाला आहे. ‘बीसीसीआय.टीव्ही’शी बोलताना कोहली म्हणाला, ज्यांनी स्वत: क्रिकेट खेळले आहे ते लोक अशा प्रकारची टीका करतात हे पाहून मला त्रास होतो. सर्वजण असे करतात असे मला म्हणायचे नाही. यापैकी काहीजण खेळाडूंची मानसिकता समजून घेतात. ते खेळाडूंना मदत करतात. चांगल्या गोष्टी समजावून सांगतात. कारण कारकिर्दीमध्ये ते या अनुभवातून गेलेले असतात, पण काही लोक केवळ नकारात्मक गोष्टींवर लक्ष देतात. अशा लोकांना पाहून वाईट वाटते. कोहली पुढे म्हणाला, ‘‘ज्या लोकांचा खेळ पहात आपण मोठे झालो त्यांनी अशी टीका टिप्पणी केली तर त्यांच्याविषयी मनात असलेला आदरभाव आपोआपच कमी होतो. जर खेळाडूंमध्ये काही उणीव असल्यास आणि ती त्याला वैयक्तिकपणे निवारण करण्यास मदत केली तर अशा लोकांविषयी आदरभाव निश्चितच वाढेल. ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे, त्यांच्याविषयी माझ्या मनात निश्चित आदरभाव राहील. पण ज्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर ते कोणत्या अधिकाराने भाष्य करतात, हे मात्र माझ्या आकलनापलीकडे आहे. (वृत्तसंस्था)