शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

खेळाला कारकिर्दीच्या दृष्टिने पाहणे सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:58 IST

खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे.

- अखिल कुमार लिहितात...खेलो इंडियाच्या माध्यमातून देशात क्रीडा संस्कृतीचा विकास होताना पाहात आहे. तरीही अगदी सुरुवातीच्या पातळीपासून क्रीडा संस्कृती विकसित होण्याची गरज आहे. २०१८ ला नवी दिल्लीत आयोजित झालेल्या खेलो इंडियाच्या आयोजनापासून भारतीय क्रीडाक्षेत्र प्रगती साधेल याची जाणीव झाली होती. २०१९ आणि २०२० च्या यूथ गेम्समधून अनेक प्रतिभा पुढे आल्या. आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना उच्च दर्जाची चढाओढ अनुभवायला मिळत आहे.मी १९६४ ला बॉक्सिंग सुरू केले, तेव्हा कारकिर्द म्हणून खेळाकडे पाहिले जात नव्हते. २०२० मध्ये मात्र अनेकघरांमध्ये खेळाची चर्चा सुरु झाली. घराघरात लोक खेलो इंडिया गेम्सवर व या स्पर्धेतील आपल्या मुलांच्या कामगिरीवर चर्चा करतात. या माध्यमातून आलेली सकारात्मकता खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेपर्यंत पोहोचली. खेळातही कारकिर्द होऊ शकते, असा विचार आता लोक करुलागले. खेळ उपजीविकेचे साधनही बनू शकते. खेळावरील खर्चाची पालकांची चिंता आता खेलो इंडिया शिष्यवृत्तीमुळे कमी झाली.मी हरयाणा पोलीस दलात कार्यरत आहे. माझी नियुक्ती गुडगावला आहे. येथे मी दररोज वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना पाहतो. अनेक सुशिक्षित लोक वाहन योग्यपद्धतीने पार्क करीत नाही. त्यांनी ड्रायव्हिंग शिकले, पण नियमांचे पालन नाही. नेमके हेच सूत्र खेळात लागू होते. खेळ शिकण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. खेलो इंडिया स्पर्धांमुळे युवा खेळाडूंची जडणघडण करण्यास आपण सक्षम होत आहोत.खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे. यामुळे भविष्यात देशाला आॅलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करणारे खेळाडू गवसतील. देशात समूृद्ध क्रीडा संस्कृती रुजविण्याची ही सुरुवात आहे. खेलो विद्यापीठ स्पर्धा क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरेल.(बॉक्सर अखिल कुमार आॅलिम्पिक खेळाडू असून एनआयएस प्रशिक्षक आहेत.)

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया