शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

खेळाला कारकिर्दीच्या दृष्टिने पाहणे सुरू झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 01:58 IST

खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे.

- अखिल कुमार लिहितात...खेलो इंडियाच्या माध्यमातून देशात क्रीडा संस्कृतीचा विकास होताना पाहात आहे. तरीही अगदी सुरुवातीच्या पातळीपासून क्रीडा संस्कृती विकसित होण्याची गरज आहे. २०१८ ला नवी दिल्लीत आयोजित झालेल्या खेलो इंडियाच्या आयोजनापासून भारतीय क्रीडाक्षेत्र प्रगती साधेल याची जाणीव झाली होती. २०१९ आणि २०२० च्या यूथ गेम्समधून अनेक प्रतिभा पुढे आल्या. आता खेलो इंडिया विद्यापीठ क्रीडा स्पर्धेदरम्यान खेळाडूंना उच्च दर्जाची चढाओढ अनुभवायला मिळत आहे.मी १९६४ ला बॉक्सिंग सुरू केले, तेव्हा कारकिर्द म्हणून खेळाकडे पाहिले जात नव्हते. २०२० मध्ये मात्र अनेकघरांमध्ये खेळाची चर्चा सुरु झाली. घराघरात लोक खेलो इंडिया गेम्सवर व या स्पर्धेतील आपल्या मुलांच्या कामगिरीवर चर्चा करतात. या माध्यमातून आलेली सकारात्मकता खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धेपर्यंत पोहोचली. खेळातही कारकिर्द होऊ शकते, असा विचार आता लोक करुलागले. खेळ उपजीविकेचे साधनही बनू शकते. खेळावरील खर्चाची पालकांची चिंता आता खेलो इंडिया शिष्यवृत्तीमुळे कमी झाली.मी हरयाणा पोलीस दलात कार्यरत आहे. माझी नियुक्ती गुडगावला आहे. येथे मी दररोज वाहतुकीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन होताना पाहतो. अनेक सुशिक्षित लोक वाहन योग्यपद्धतीने पार्क करीत नाही. त्यांनी ड्रायव्हिंग शिकले, पण नियमांचे पालन नाही. नेमके हेच सूत्र खेळात लागू होते. खेळ शिकण्यासाठी सुरुवातीपासूनच योग्य गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. खेलो इंडिया स्पर्धांमुळे युवा खेळाडूंची जडणघडण करण्यास आपण सक्षम होत आहोत.खेलो इंडिया योजनेत हजारो युवा खेळाडूंना मदत होत आहे. यामुळे भविष्यात देशाला आॅलिम्पिक पदकाचे स्वप्न साकार करणारे खेळाडू गवसतील. देशात समूृद्ध क्रीडा संस्कृती रुजविण्याची ही सुरुवात आहे. खेलो विद्यापीठ स्पर्धा क्रीडा संस्कृतीला चालना देणारी ठरेल.(बॉक्सर अखिल कुमार आॅलिम्पिक खेळाडू असून एनआयएस प्रशिक्षक आहेत.)

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडिया