शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शेतकऱ्याची पोर लई हुश्शार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 02:00 IST

‘खेलो इंडिया यूथ गेम्स’साठी मी कसून तयारी केली होती.

पुणे : ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’साठी मी कसून तयारी केली होती. यामुळे सुवर्णपदक जिंकण्याची खात्री होती, अशी प्रतिक्रिया तिरंदाजीतील महाराष्ट्राची सुवर्णपदकविजेती खेळाडू साक्षी शितोळे हिने रविवारी व्यक्त केली. मूळची दौंड तालुक्यातील पाडवी गावची रहिवासी असलेल्या साक्षीचे वडील शेतकरी आहेत.म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा रविवारी संपली. तिरंदाजीमध्ये स्पर्धेत महाराष्टÑाला दुसरे स्थान मिळाले. अखेरच्या दिवशी साक्षीने २१ वर्षांखालील मुलींच्या रिकर्व्ह प्रकारात सुवर्णवेध घेतला. साक्षी ही पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्याालयात शिकत असून ती रणजित चामले यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंदाजीचा सराव करते.साक्षी हिने आतापर्यंतआशिया चषक स्पर्धेत ४ वेळा भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. यात लक्षणीय कामगिरी करीततिने २ रौप्यपदके प्राप्तकेली आहेत.<यशाचे श्रेय पालक आणि प्रशिक्षकांना : ईशा पवार१७ वर्षांखालील मुलींच्या गटात ईशा पवारने कम्पाऊंड महाराष्ट्राला सुवर्झ जिंकून दिले. तिने १५० गुणांपैकी १४५ गुणांची कमाई केली. या प्रकारात राज्य विक्रम नोंदविणाºया ईशा हिने गतवेळीही खेलो इंडियामध्ये सुवर्णपदक जिंकले होते. अखिल भारतीय स्तरावर ईशाला अग्रमानांकन असून ती ४ वर्षांपासून ओंकार घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. डेरवण येथील एसव्हीजे शिक्षण संस्थेत ती शिकत असून गतवर्षी तिने दक्षिण आशियाई स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्यपदक मिळविले होते.या सुवर्णपदकाचे श्रेय माझे पालक आणि प्रशिक्षक यांना आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या खेळात आतापर्यंत यशस्वी वाटचाल करू शकले. आगामी जागतिक युवा स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करून सर्वोच्च यश मिळविण्याचे माझे ध्येय आहे, अशी प्रतिक्रिया १५ वर्षींय ईशानेव्यक्त केली.>पहिल्या फेरीपासूनच मी सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने खेळ केला. पुरेशी तयारी झालेली असल्याने सुवर्णपदकाची खात्री होती. ‘खेलो इंडिया यूथ गेम्स’मधील हे विजेतेपद माझ्यासाठी खास आहे.- साक्षी शितोळे

टॅग्स :Khelo India 2019खेलो इंडिया 2019