शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

दुबई इंटरनॅशनल बॅडमिंटन : तानिशाने जिंकले भारतासाठी सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2019 20:42 IST

दुहेरी गटात कामगिरी, भारताला एकूण सहा पदके

पणजी : पदकांमागून पदके मिळवणाऱ्या गोव्याच्या तानिशाने पुन्हा एकदा सुवर्णमय धडाका दिला. दुबई इटरनॅशनल ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तानिशाने देशाला सुवर्णपदक मिळवून दिले. या स्पर्धेत भारताने तीन सुवर्णपदकांसह एकूण सहा पदकांची कमाई केली. त्यात तानिशाचे पदक गौरवास्पद ठरले. तानिशा आणि आदिती भट ही जोडी पुन्हा चमकली. मुलींच्या दुहेरी गटात खेळतान या जोडीने भारताच्याच जोडीचा म्हणजे त्रिसा आणि वर्षिणी यांचा पराभव केला. अंतिम सामना रोमांचक होईल, अशी अपेक्षा होती; मात्र तानिशा-आदितीने हा सामना २१-१७, २१-१७ अशा दोन गेमध्ये जिंकला. एकेरी गटात तसनीम मीर हिने किताब पटकाविला. मिश्र दुहेरीत तसनीम आणि राशिद यांनी सुवर्णपदक मिळवून दिले. मुलांच्या एकेरीत अव्वल मानांकित वरुण कपूरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला नेपाळच्या दुसºया मानांकित प्रिन्स दहलने अत्यंत रोमांचक सामन्यात २१-१९, २१-१९ ने पराभूत केले. दरम्यान, गोव्याच्या तानिशाने सुवर्णपदकाची मोहीम कायम राखली. तानिशाने भारतात झालेल्या अखिल मानांकन ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्या होत्या. या दोन स्पर्धा जिंकल्यानंतर तानिशाने विश्व ज्युनियर स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले होते. आता दुबईतील स्पर्धा जिंकल्याने तानिशा या स्पर्धेतही देशाला पदक जिंकून देईल, असा विश्वास निवडकर्त्यांना आहे. तानिशा आणि उत्तराखंडची तिची साथीदार आदिती भट यांनी सलग विजेतेपद जिंकून ज्युनियर गटात ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

टॅग्स :BadmintonBadmintongoaगोवा