शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

कसोटी आयोजनाची परवानगी देऊ नका; कीर्ती आझाद कोर्टात

By admin | Updated: November 18, 2015 04:02 IST

फिरोजशाह कोटलावर भारत-द. आफ्रिका संघादरम्यान चौथा कसोटी सामना आयोजित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे दरभंगा येथील

नवी दिल्ली : फिरोजशाह कोटलावर भारत-द. आफ्रिका संघादरम्यान चौथा कसोटी सामना आयोजित करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी माजी क्रिकेटपटू आणि भाजपाचे दरभंगा येथील खासदार कीर्ती आझाद यांनी दिल्ली हायकोर्टात केली. न्या. बदर अहमद आणि न्या. संजीव सचदेवा यांच्या पीठापुढे डीडीसीएने कसोटी आयोजनासाठी दक्षिण दिल्ली महापालिकेकडून अस्थायी प्रमाणपत्र मिळण्याचे आदेश देणारी विनंती याचिका दाखल केली आहे. महापालिकेने डीडीसीएचा अर्ज फेटाळला होता. यावर मंगळवारी सुनावणीदरम्यान आझाद यांनी ही मागणी पुढे केली. सामन्याचे आयोजन ३ ते ७ डिसेंबर या कालावधीत होणार असून, डीडीसीएने महापालिकेला १ ते १० डिसेंबर या कालावधीसाठी अस्थायी ताबा प्रमाणपत्र (पीओसी) मागितले आहे. दरम्यान, आझाद यांनी डीडीसीएत आर्थिक अफरातफरी होत असून, सीबीआय व कंपनी रजिस्ट्रारकडून चौकशी सुरू असल्याचा आरोपदेखील केला. क्रिकेट संचालनासाठी वर्षाला ४० कोटी मिळतात, पण केवळ सात कोटींचा खर्च केला जातो, असेही आझाद म्हणाले. (वृत्तसंस्था)