शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

दिल्ली रणजी

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारद

शार्दुलचा अचूक मारा, दिल्ली १६६ धावांत गारद
कटक : वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या अचूक माऱ्याच्या जोरावर मुंबईने रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत दिल्ली संघाचा पहिला डाव १६६ धावांत गुंडाळला. ठाकूरने ५४ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. मुंबईच्या पहिल्या डावातील १५६ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात खेळताना दिल्ली संघ १० धावांची निसटती आघाडी घेण्यात यशस्वी ठरला. आदित्य तारेच्या नेतृत्वाखालील मुंबई संघाने दुसऱ्या डावात चांगली सुरुवात केली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी मुंबई संघाने दुसऱ्या डावात १ बाद ८७ धावांची मजल मारली होती. मुंबई संघाकडे एकूण ७७ धावांची आघाडी असून त्यांच्या ९ विकेट शिल्लक आहेत. आजचा खेळ थांबला त्यावेळी सलामीवीर अखिल हेरवाडकर (नाबाद ५२) व श्रेयस अय्यर (नाबाद १२) खेळपट्टीवर होते. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली.
त्याआधी, ठाकूरचा सहकारी बलविंदर संधू (२-४३) याने उन्मुक्त चंद (१५) याला माघारी परतवत दिल्ली संघाला पहिला धक्का दिला. विल्किन मोटा(२-४७) याने गौतम गंभीरला (५) माघारी परतवले. शिवम र्श्मा (३०) व वीरेंद्र सेहवाग (४९) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. ठाकूरने सेहवागला धावबाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. ठाकूरने त्यानंतर अचूक मारा करीत मिथुन मन्हास (००) याला माघारी परतवले. त्यानंतर त्याने दिल्ली संघाच्या तळाच्या फलंदाजांना एकापाठोपाठ बाद करीत दिल्लीचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (वृत्तसंस्था)