शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

गोलंदाजांनाही संधी असावी...

By admin | Updated: January 18, 2017 05:09 IST

एखाद्या गोष्टीचे पावित्र्य जपले जाते. एका विशिष्ट वयानंतरच धूम्रपान केले जाते.

एखाद्या गोष्टीचे पावित्र्य जपले जाते. एका विशिष्ट वयानंतरच धूम्रपान केले जाते. बस पूर्णपणे थांबल्याशिवाय त्यात बसता येत नाही. तुम्ही प्रथम श्रेणीत पास झाला तर गुणवंत विद्यार्थी ठरता आणि विशिष्ट धावसंख्या उभारली म्हणजे तुमचा विजय निश्चित मानला जातो. प्रत्येक वाक्यात तथ्य आहे; पण अखेरच्या वाक्यातील तथ्य मात्र आता कालबाह्य झाले आहे. टी-२० क्रिकेटचा प्रभाव वन-डे क्रिकेटवर पडल्यानंतर विजयासाठी किती धावसंख्या उभारावी, हे कुणीच ठामपणे सांगू शकत नाही. दुसऱ्या वन-डे सामन्याची तयारी करीत असताना इंग्लंड संघाला हा प्रश्न नक्की भेडसावत असेल. कारण ही केवळ तीन सामन्यांची मालिका आहे. त्यामुळे नाणेफेक जिंंकून लक्ष्याचा पाठलाग करण्यास त्यांची पसंती राहण्याची शक्यता आहे. कारण प्रतिस्पर्धी संघासाठी कुठले लक्ष्य सुरक्षित राहील, याची कल्पना नाही. काहीअंशी गोलंदाजांचा विचार करणारी खेळपट्टी राहील, अशी आशा आहे. यापूर्वीची लढत म्हणजे माझे फलंदाज आणि तुमचे फलंदाज अशीच झाली. त्यात गोलंदाजांना कुठले स्थान नव्हतेच. उपखंडात दमदार खेळी करण्याची क्षमता असलेल्या सज्ज फलंदाजांमुळे इंग्लंड संघ बुचकळ्यात पडला असेल. दोन दिवसांपूर्वी श्रीलंकेचा माजी दिग्गज फलंदाज माहेला जयवर्धनेने भारतीय फलंदाजांबाबत भाष्य केले होते. जयवर्धने म्हणाला होता, ‘क्युबामध्ये ज्याप्रमाणे बॉक्सर्स तयार होतात, तसे मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी भारतात फलंदाज तयार होतात.’ टी-२० मुळे क्रिकेटला बरेच काही मिळाले आहे. अन्य बाबींसोबत वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजीत थरारकता आली आहे. (पीएमजी/ईएसपी)