शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

विराटसाठी आश्विन बनला संकटमोचक

By admin | Updated: March 5, 2015 23:27 IST

फिरकी गोलंदाज आऱ आश्विन याने लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाचे कौतुक करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे़

पर्थ : विराट कोहलीच्या पत्रकार शिवीगाळ प्रकरणावर सर्वत्र चर्चा सुरू असताना टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज आऱ आश्विन याने लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या मीडियाचे कौतुक करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे़आश्विनने कोहलीच्या वादावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही़ मात्र, त्याच्या बोलण्यावर तो या प्रकरणाला शमविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले़आश्विन पुढे म्हणाला की, मीडिया येथे आमचे समर्थन करण्यासाठी आला आहे़ हे बघून आनंद झाला आहे़ एवढ्या दूर देशात माध्यमांचा उत्साह कौतुकास्पद आहे़ विशेष म्हणजे भारतात क्रिकेटला पाठिंबा देणे आणि क्रिकेट या खेळाला प्रत्येक माणसापर्यंत पोहोचविणे यामध्ये मीडियाची महत्त्वाची भूमिका आहे़ कोहली वादावर आश्विन म्हणाला की, कोहली आणि त्या पत्रकारात काय झाले हे मला माहीत नाही़ वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डर याने सांगितले की, मला माध्यमातून विराट आणि पत्रकाराच्या प्रकरणाची माहिती झाली आहे़ त्यामुळे यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे योग्य ठरणार नाही़ (वृत्तसंस्था)