शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

By admin | Updated: October 8, 2016 03:45 IST

पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले.

व्हॅटिकन : खेळात जग बदलण्याची क्षमता आहे. मैदानावरील विजय आणि पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले. नीता अंबानी यांनी स्पोर्टस् अ‍ॅट द सर्व्हिस आॅफ ह्युमॅनिटी या पहिल्या जागतीक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित होते. व्हॅटिकन सिटीत पार पडलेल्या या परिषदेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून नीता अंबानी यांनी हजेरी लावली. या परिषदेत अंबानी यांनी समाजावर खेळांचा होणारा परिणाम यावर भाष्य केले. तसेच रिलायन्स फांउडेशनकडून युवकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती देखील सगळ््यांना दिली. अंबानी म्हणाल्या की, ‘‘या परिषदेत क्रीडा क्षेत्रात आलेले अनुभव सांगताना आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात काम करताना असे लक्षात आले आहे की, खेळात माणसांना भौगोलिक क्षेत्र,धर्म, वंश यांच्या भिंती पाडून एकत्र आणण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)सर्वात जादुई गोष्ट म्हणजे विजय किंवा पराभवानंतर येणारे हास्य आणि वाढणारी मैत्री ही आहे.’’नीता अंबानी या भारतात खेळांना रिलायन्स फांऊडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतात.