शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

खेळात जग बदलण्याची क्षमता : नीता अंबानी

By admin | Updated: October 8, 2016 03:45 IST

पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले.

व्हॅटिकन : खेळात जग बदलण्याची क्षमता आहे. मैदानावरील विजय आणि पराभवानंतर फुलणारे हास्य आणि मैत्री यातून याचे जादूई परिणाम होत असल्याचे वक्तव्य रिलायन्स फांऊडेशनच्या अध्यक्षा नीता अंबांनी यांनी केले. नीता अंबानी यांनी स्पोर्टस् अ‍ॅट द सर्व्हिस आॅफ ह्युमॅनिटी या पहिल्या जागतीक परिषदेत त्या बोलत होत्या. या परिषदेला पोप फ्रान्सिस, संयुक्त राष्ट्रांचे महासचिव बान की मून, आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष थॉमस बाक उपस्थित होते. व्हॅटिकन सिटीत पार पडलेल्या या परिषदेला जगभरातील १५० देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या प्रतिनिधी म्हणून नीता अंबानी यांनी हजेरी लावली. या परिषदेत अंबानी यांनी समाजावर खेळांचा होणारा परिणाम यावर भाष्य केले. तसेच रिलायन्स फांउडेशनकडून युवकांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत माहिती देखील सगळ््यांना दिली. अंबानी म्हणाल्या की, ‘‘या परिषदेत क्रीडा क्षेत्रात आलेले अनुभव सांगताना आनंद होत आहे. गेल्या काही वर्षात काम करताना असे लक्षात आले आहे की, खेळात माणसांना भौगोलिक क्षेत्र,धर्म, वंश यांच्या भिंती पाडून एकत्र आणण्याची क्षमता आहे. (वृत्तसंस्था)सर्वात जादुई गोष्ट म्हणजे विजय किंवा पराभवानंतर येणारे हास्य आणि वाढणारी मैत्री ही आहे.’’नीता अंबानी या भारतात खेळांना रिलायन्स फांऊडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देतात.