शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
2
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
3
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
4
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
5
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
6
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
7
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
8
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
9
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
10
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
11
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
12
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
13
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
14
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
15
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
16
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
17
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
18
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
19
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
20
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले

१९९६ - श्रीलंकेचे वर्चस्व

By admin | Updated: February 15, 2015 16:01 IST

सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले.

सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले. हॉलंड, केनिया व यूएई या नव्या देशांना क्रिकेट विश्वचषकात खेळण्याची संधी देण्यात आली. 
१४ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पाचवे विश्वचषक पार पडले. यामध्ये भारतात १७, पाकिस्तानमध्ये सहा आणि श्रीलंकेत तीन सामने पार पडले. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. हीच बाब श्रीलंकेच्या पथ्यावर पडली आणि या संघाने थेट क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. कोलकाता येथील ईडन गार्डनवरील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेविरोधात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी खुर्च्यांना आग लावणे, मैदाना बाटल्या फेकणे अशा घटना घडल्या होत्या. 
लाहोरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचे २४१ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने अरविंद डिसील्वाच्या नाबाद शतकाच्या आधारे फक्त तीन गडी गमावून गाठले. भारत, पाकिस्तानपाठोपाठ विश्वचषकाचे जेतेपद पटकावणारा श्रीलंका तिसरा देश ठरला. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ३७
एकूण धावा - १५, २२५ 
एकूण विकेट्स - ४७५
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - सचिन तेंडुलकर - भारत - सात सामन्यांमध्ये ५२३ धावा
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - अनिल कुंबळे - भारत - सात सामन्यांमध्ये १५ विकेट