शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

१९९६ - श्रीलंकेचे वर्चस्व

By admin | Updated: February 15, 2015 16:01 IST

सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले.

सहावे विश्वचषक पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान व श्रीलंका या भारतीय उपखंडात पार पडले. या विश्वचषकात ९ ऐवजी १२ संघाना स्थान देण्यात आले. हॉलंड, केनिया व यूएई या नव्या देशांना क्रिकेट विश्वचषकात खेळण्याची संधी देण्यात आली. 
१४ फेब्रुवारी ते १७ मार्च या कालावधीत पाचवे विश्वचषक पार पडले. यामध्ये भारतात १७, पाकिस्तानमध्ये सहा आणि श्रीलंकेत तीन सामने पार पडले. सुरक्षेच्या कारणास्तव ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज या संघांनी श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला. हीच बाब श्रीलंकेच्या पथ्यावर पडली आणि या संघाने थेट क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली. कोलकाता येथील ईडन गार्डनवरील सेमी फायनलमध्ये श्रीलंकेविरोधात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षकांनी खुर्च्यांना आग लावणे, मैदाना बाटल्या फेकणे अशा घटना घडल्या होत्या. 
लाहोरमध्ये पार पडलेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाचा सात गडी राखून पराभव केला. ऑस्ट्रेलियाचे २४१ धावांचे लक्ष्य श्रीलंकेने अरविंद डिसील्वाच्या नाबाद शतकाच्या आधारे फक्त तीन गडी गमावून गाठले. भारत, पाकिस्तानपाठोपाठ विश्वचषकाचे जेतेपद पटकावणारा श्रीलंका तिसरा देश ठरला. 
 
हा खेळ आकड्यांचा
एकूण सामने - ३७
एकूण धावा - १५, २२५ 
एकूण विकेट्स - ४७५
सर्वाधिक धावा करणारा फलंदाज - सचिन तेंडुलकर - भारत - सात सामन्यांमध्ये ५२३ धावा
सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज - अनिल कुंबळे - भारत - सात सामन्यांमध्ये १५ विकेट