शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
2
Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली
3
‘मला बळीचा बकरा बनवला जातोय’ सोनम वांगचूक यांचा आरोप; केंद्रीय गृहमंत्रालयाकडून कारवाई सुरूच
4
VIRAL : पत्नीच्या चारित्र्यावर संशय आला, पती अचानक बेडरूम शिरला अन् बेड उघडताच समोर आलं भयाण वास्तव!
5
पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल
6
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
7
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
8
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
9
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
10
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
11
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
12
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
13
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
14
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
15
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
16
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
17
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
18
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
20
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित

12 साल बाद.. भारत अंतिम फेरीत

By admin | Updated: October 1, 2014 02:00 IST

भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली.

 पाकविरुद्ध सुवर्णपदकासाठी झुंज : कोरीयाचा 1-क् ने पराभव

 
इंचियोन : आकाशदीप सिंगच्या शानदार मैदानी गोलच्या जोरावर भारताने मंगळवारी सियोनहॅक हॉकी स्टेडियममध्ये यजमान कोरियाचा 1-क् ने पराभव केला आणि 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आशियाई स्पर्धेत पुरुष हॉकीच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्धी संघांदरम्यान सुवर्णपदकासाठी झुंज रंगणार आहे. 
भारताने पहिल्या दोन क्वॉर्टरमध्ये गोल करण्याच्या तीन नामी संधी गमावल्यानंतर आकाशदीपने 44 व्या मिनिटाला गोल नोंदवीत संघाला 1-क् अशी आघाडी मिळवून दिली. अखेर आकाशदीपने नोंदविलेला गोल निर्णायक ठरला.  
यापूर्वी 2क्क्2 च्या बुसान आशियाई स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविणा:या भारतीय पुरुष हॉकी संघाला फायनलमध्ये गुरुवारी परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. पाकिस्तानने आज दुस:या उपांत्य लढतीत 2क्1क् ग्वांग्झू आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मलेशियाचा शूटऑफमध्ये 6-5 ने पराभव केला. आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संघाला 2क्16 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. साखळी फेरीत पाकविरुद्ध 1-2 ने पराभव स्वीकारणा:या भारतीय संघाला अंतिम फेरीत या पराभवाची परतफेड करण्याची संधी मिळणार आहे. 
आशियाई स्पर्धेत कोरियाविरुद्धच्या 14 सामन्यांतील भारताचा हा आठवा विजय आहे. कोरियाविरुद्ध आजतागायत खेळल्या गेलेल्या एकूण 72 सामन्यांपैकी भारताचा हा 29 वा विजय आहे. आज खेळल्या गेलेल्या लढतीत भारताने सुरुवातीपासून वर्चस्व गाजविले. कोरिया संघाला भारताचा बचाव भेदण्यात अपयश आले. भारतीय संघाने सातत्याने कोरियाच्या गोलक्षेत्रत मुसंडी मारली तर प्रतिस्पर्धी संघ त्यात अपयशी ठरला. 
दुस:या क्वॉर्टरच्या तिस:या मिनिटाला भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण प्रतिस्पर्धी संघाचा गोलकीपर ली याने व्ही. रघुनाथचे प्रयत्न हाणून पाडले. रमणदीप सिंग व गुरविंदरसिंग चांडी यांची कामगिरी निराशाजनक ठरली. पण वीरेंद्र लाक्रा, रघुनाथ, मनप्रीत सिंग व रूपिंदरपाल सिंग यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. गुरुबाजाने चमकदार कामगिरी केली. त्याला सुनीलने योग्य साथ दिली. आकाशदीपने 44 व्या मिनिटाला अप्रतिम गोल नोंदवीत संघाचे खाते उघडले. पिछाडीवर पडलेल्या कोरियन संघाने अखेरच्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक खेळ केला. पण भारताचा बचाव भेदण्यात त्यांना अपयश आले. सामना संपायला दोन मिनिटांचा अवधी शिल्लक असताना कोरियाला पहिला व एकमेव पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण भारताने  उत्कृष्ट बचाव करीत त्यांचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न हाणून पाडले. (वृत्तसंस्था)