शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

जि.प, पं.स जानेवारीच्या आत

By admin | Updated: September 18, 2014 23:33 IST

ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला

पालघर : ठाणो जिल्हा विभाजनानंतर नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यातील जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या स्थापनेसाठी निवडणुका घेण्यासंदर्भातील हालचालींना वेग आला असून  जिल्हापरिषदेच्या 57 निर्वाचीत विभाग (गट) व पंचायत समितीच्या 144 गणांची गटनिश्चिती करण्याचे काम प्राथमिक स्वरूपात पुर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी दिली.
ठाणो जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानतर तेरा पंचायत समित्याचा कार्यकाल बरखास्त करण्यात आल्यानंतर जिल्हापरिषदेसह पंचायत समितीवर सध्या प्रशासकीय कामकाज सुरू आहे. हा प्रशासकीय कार्यकाल सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येत नसल्याने विधानसभा निवडणुका पार पडल्या पडल्याच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू होणार आहे. पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्र वगळता ग्रामीण भागातील 16 लाख 24 हजार इतकी लोकसंख्या असून पालघर तालुक्यात सर्वाधिक जिल्हापरिषदेचे 17 गट तर पंचायत समितीचे 34 गण तयार करण्यात आले असून सर्वात कमी मोखाडा तालुक्यात जिल्हापरिषदेचे तीन गट व पंचायत समितीचे सहा गण अस्तित्वात येणार आहेत. प्रत्येक तालुक्याच्या लोकसंख्येच्या आधारे जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गण तयार करण्यात आले असून पालघर तालुक्यात 4 लाख 81 हजार लोकसंख्येनूसार जिल्हापरिषद 17 गट तर पंचायत समिती 34 गणांची निश्चिती संख्या करण्यात आली आहे. डहाणू तालुक्यात 3 लाख 51 हजार लोकसंख्या असन जि. प. 12 गट तर पं. स. च्या 24 जागा, तलासरी तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 54 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 तर पंचायत समितीच्या 1क् जागा, विक्रमगड तालुक्याची 1 लाख 37 हजार लोकसंख्या असून जिल्हापरिषदेसाठी 5 गट तर पंचायत समितीसाठी 1क् गणाच्या जागा, जव्हार तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 28 हजार असून जिल्हापरिषदेच्या 5 गट तर पंचायत समितीचे 1क् गण, वाडा तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 78 हजार इतकी असून जिल्हापरिषदेच्या 6 गट तर पंचायत समितीचे 12 गण, वसई तालुक्याची लोकसंख्या 1 लाख 8 हजार इतकी असून जिल्हापरिषदेचे 4 गट तर पंचायत समितीचे 8 गण, तर सर्वात कमी लोकसंख्या व जागा मोखाडय़ाची राहणार असून 83 हजार लोकसंख्या आधारावर जिल्हा परिषदेच्या 3 गट जागा तर पंचायत समितीच्या 6 गणांची जागांची निश्चिती करण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. विधानसभा निवडणुका पार पाडल्या नंतर अल्पावधीतच वरील निवडणुका पार पडून 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत. (वार्ताहर)
 
निवडणूका नंतर मुहूर्त
विधानसभा निवडणुका पार पडल्या नंतर 31 जानेवारी 2क्14 च्या आत नवीन जि. प. व पं. स. अस्तित्वात येणार आहेत.