शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

आम्हाला तह नको आता आरक्षण हवय; मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका

By कमलाकर कांबळे | Updated: January 26, 2024 15:30 IST

मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे.

नवी मुंबई: मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला आता तह नकोय हक्क पाहिजे अशी भूमिका मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलकांचे भगवे वादळ काल रात्री नवी मुंबईत येऊन धडकले. सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज यांचा जनसागर उचलला आहे.  

मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईतच रोखण्याच्या दृष्टीने सरकारच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यावर तरुण आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येक वेळी आश्वासनावर बोलवण केली जात आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, असा निर्धार बीडच्या धनंजय शिंदे या तरुणाने व्यक्त केला आहे. तर आता वाटाघाटी किंवा तह नको, संपूर्ण आरक्षण हवय. सरकारची कोरडी आश्वासने पुरे झाली, असे लातूरच्या प्रशांत पाटील या युवकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण