शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

आम्हाला तह नको आता आरक्षण हवय; मराठा आंदोलनातील तरुणांची भूमिका

By कमलाकर कांबळे | Updated: January 26, 2024 15:30 IST

मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे.

नवी मुंबई: मराठी नेहमी तहात ठरले आहेत. आतापर्यंतचा इतिहास आहे. त्यामुळे आम्हाला आता तह नकोय हक्क पाहिजे अशी भूमिका मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या आंदोलकांनी व्यक्त केली आहे. मराठा आंदोलकांचे भगवे वादळ काल रात्री नवी मुंबईत येऊन धडकले. सकाळी सरकारच्या शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेनंतर मनोज जरांगे पाटील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपली भूमिका मांडणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा समाज यांचा जनसागर उचलला आहे.  

मनोज जरांगे पाटील यांना नवी मुंबईतच रोखण्याच्या दृष्टीने सरकारच्या वाटाघाटी सुरू आहेत. त्यावर तरुण आंदोलकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. राज्य सरकारकडून प्रत्येक वेळी आश्वासनावर बोलवण केली जात आहे. परंतु आता कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, असा निर्धार बीडच्या धनंजय शिंदे या तरुणाने व्यक्त केला आहे. तर आता वाटाघाटी किंवा तह नको, संपूर्ण आरक्षण हवय. सरकारची कोरडी आश्वासने पुरे झाली, असे लातूरच्या प्रशांत पाटील या युवकांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षण