शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

वाशी खाडीपूल वर्ष अखेरीस होणार खुला; दादा भुसेंनी केली पाहणी

By नारायण जाधव | Updated: August 24, 2023 12:18 IST

एका मार्गिकेवरून लवकरच वाहतूक 

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबंई - राजधानी मुंबईला नवी मुंबई व उर्वरित महाराष्ट्राशी जोडणाऱ्या वाशी खाडीवरील तिसऱ्या पुलाची गुरुवारी सकाळी सार्वजनिक बांधकाम मंत्री (एमएसआरडीसी) यांनी पाहणी केली. 

मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी सुरवातीला कांदळवनाचा अडथळा निर्माण झाला होता. परंतु सर्व अडथळे पार झाल्यानंतर रस्ते विकास महामंडळाने एल अ‍ॅन्ड टी कंपनीला कार्यादेश दिले आहेत. त्यानुसार वेगाने काम सुरु आहे. तिसऱ्या पुलाचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका होणार आहे. दोन्हीबाजूचे पूलांचे काम पूर्ण करण्यासाठीची अंतिम मुदत ऑगस्ट २०२४ असून त्यातील एका बाजूकडील मुंबईहून पुण्याकडे जाणारा ३ लेनचा पूल नव्या या वर्षाच्या अखेरीस पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरु आहे. या कामावर ७७५ कोटी हून अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे. 

त्यामुळे नव्या वर्षात वाशी खाडीवरील बहुचर्चित असलेल्या तिसऱ्या खाडीपुलाचा मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठीचा तीन लेनचा खाडीपुल दृष्टीक्षेपात आला आहे

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई