शहरं
Join us  
Trending Stories
1
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
2
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
3
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
4
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
5
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
6
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
7
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?
8
बाजारात 'ब्लॅक थर्सडे'! निफ्टी २६,००० च्या खाली; एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे १.८२ लाख कोटी बुडाले
9
सोनं १ लाखाच्या खाली येणार, चांदीही चमक गमावणार, ही ४ कारणं निर्णायक ठरणार
10
'मी का लोकांच्या शिव्या खाऊ; यापुढे रस्ता खराब झाला तर...', नितीन गडकरींचा मोठा निर्णय, जाणून घ्या
11
KKR: आयपीएल २०२६ पूर्वी केकेआरच्या संघात मोठा बदल, अभिषेक नायरवर मोठी जबाबदारी!
12
Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 
13
Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  
14
जिओचा 'या' २ राज्यात दबदबा! दोन कोटी ५१ लाखांहून अधिक युजर्स; एअरटेल-व्हीआयला मोठा फटका
15
Smartphone Tips : बिघडण्याआधी तुमचा स्मार्टफोन देतो 'हे' संकेत! तुम्ही दुर्लक्ष तर करत नाही ना?
16
रासायनिक खतांचे दर नऊ वर्षांत ७५ टक्क्यांनी वाढले; शेतकऱ्यांचे मरण, उसाचा दर केवळ २२ टक्केच वाढला
17
गंभीर आजारांवर केवळ रेग्युलर प्लॅन पुरेसा नाही; 'क्रिटिकल इलनेस' कव्हरचे गणित समजून घ्या
18
IND vs AUS : क्रांतीनं झाकली हरमनप्रीतची मोठी चूक! स्टार्क बायकोला चीअर करायला आला, पण...
19
अमेरिकेचा भारताला दिलासा! चाबहार पोर्टवरील निर्बंधातून डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली सूट
20
लेकाच्या सिनेमात काम करणार का? शाहरुख खान म्हणाला, "त्याला परवडलं तर आणि..."

विकासाच्या प्रक्रियेत वाहतूक सुविधांचा मोलाचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 23:43 IST

आदित्य ठाकरे : वाशीत तीन दिवसीय प्रवासी दळणवळण परिषद

नवी मुंबई : कोणत्याही राज्याच्या विकासात तेथील दळणवळण व्यवस्था आणि प्रवासी वाहतूक यंत्रणेचा महत्त्वाचा सहभाग असतो. त्यानुसार राज्य सरकारने अनेक सकारात्मक निर्णय घेतले आहेत. मागील काही काळात त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे, असे प्रतिपादन युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केले.

वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये बीओसीआय या संस्थेच्या वतीने सुरक्षित, स्मार्ट आणि टिकाऊ प्रवासी वाहतुकीला प्रोत्साहन देणारा अर्थात सेफ, स्मार्ट अ‍ॅण्ड सस्टेंबल पॅसेंजर मोबिलिटी या संकल्पनेवर आधारित दुसऱ्या प्रवासी-१९ या परिषदेचे आयोजन केले आहे. तीन दिवस चालणाºया प्रवासी दळणवळण परिषदेचे उद्घाटन आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते व अन्य मान्यवर उपस्थित होते. येत्या काळात वाहतूक क्षेत्रात आमूलाग्र बदल होणार आहेत. पर्यावरणपूरक वाहतुकीवर भर दिला जात आहे. पुढील २० वर्षांत हे बदल दिसून येणार आहेत. या पार्श्वभूमीवर प्रवास हा उपक्रम या सर्व प्रयत्नांना प्रोत्साहन देणारा असल्याचे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.

सुरक्षित आणि सुखकर प्रवासाच्या दृष्टीने राज्य शासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. या सेवेशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या संबंधित असलेल्या सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार असल्याचे मत राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी व्यक्त केले. या प्रसंगी मिझोरामचे परिवहन राज्यमंत्री टी. जे. लालनुंतलोअंगा यांच्यासह विविध मोटर निर्मिती कंपन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. आयोजन समितीचे सचिव जगदीश पाटणकर यांनी आपल्या प्रस्ताविक पर भाषणातून प्रवास-१९ या परिषदेचा हेतू विशद केला. तीन दिवस चालणाºया या परिषदेला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या परिषदेच्या अनुषंगाने जुन्या आणि नव्या आधुनिक वाहनांचे प्रदर्शन मांडण्यात आले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरे