शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

वाशीत रिक्षा जाळली

By admin | Updated: April 7, 2016 01:26 IST

वाशीत उभी असलेली रिक्षा जाळण्याचा अज्ञाताने प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. घरालगत ही रिक्षा उभी असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला

नवी मुंबई : वाशीत उभी असलेली रिक्षा जाळण्याचा अज्ञाताने प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. घरालगत ही रिक्षा उभी असताना मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला. परंतु ही बाब निदर्शनास येताच नागरिकांनी रिक्षावर पाणी ओतून आग विझवल्याने हानी टळली.वाशी सेक्टर ५ येथे राहणाऱ्या प्रशांत गायकवाड यांच्या रिक्षासोबत हा प्रकार घडला आहे. गायकवाड यांनी राहत्या परिसरात त्यांची रिक्षा (एमएच ४३ एसी ५३०१) उभी केली होती. यावेळी मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास अज्ञाताने त्यांच्या रिक्षाच्या हुडला आग लावली. परंतु रिक्षा पेटत असल्याचे वेळीच निदर्शनास येताच रहिवाशांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य हानी टळली. सदर परिसरात यापूर्वी देखील वाहने जाळण्याचे प्रकार घडलेले आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी वाहने पेटवणाऱ्या समाजकंटकांविरोधात रहिवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)