शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

एक्सप्रेस-वेवरील अपघातात दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 05:18 IST

सात जण जखमी; माडप बोगद्याजवळ चालकाचा ताबा सुटून बस उलटली, काही प्रवासी येमेनचे

खोपोली : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसला गुरूवारी दुपारी अपघात झाला. यात दोन महिला जागीच ठार झाल्या.बंगळुरू येथून मुंबईकडे २० प्रवासी घेऊन निघालेली खासगी आराम बस गुरूवारी दुपारी ३.३० च्या सुमारास माडप बोगद्याजवळ आली. बसचा वेग जास्त असल्याने बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस बोगद्याजवळ उलटली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन अत्यवस्थ असून सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी काही येमेन देशाचे नागरिक होते. अपघातात फातिमा दहिफ अल्लाह सालेह (८९, रा. येमेन) व कविता शरद पोलंगे (४१, रा. ठाणे ) या दोन महिला जागीच ठार झाल्या. जय प्रकाश तोडी (रा. सुरत), फाहील रिझवान (१७, रा. मुंब्रा), चांद पाशा तुंगुर व हुसेम मोहोमद (रा. यमेन), राम सहान (६९, ठाणे) आणि ईमाम मुल्ला (४४, उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत.खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताची चौकशी सुरू आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात घडल्यानंतर काही वेळ मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. पण अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई