शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

एक्सप्रेस-वेवरील अपघातात दोन महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 05:18 IST

सात जण जखमी; माडप बोगद्याजवळ चालकाचा ताबा सुटून बस उलटली, काही प्रवासी येमेनचे

खोपोली : मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर प्रवासी बसला गुरूवारी दुपारी अपघात झाला. यात दोन महिला जागीच ठार झाल्या.बंगळुरू येथून मुंबईकडे २० प्रवासी घेऊन निघालेली खासगी आराम बस गुरूवारी दुपारी ३.३० च्या सुमारास माडप बोगद्याजवळ आली. बसचा वेग जास्त असल्याने बसच्या चालकाचा बसवरील ताबा सुटला. बस बोगद्याजवळ उलटली. या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला तर सात जण जखमी झाले आहेत. त्यापैकी तीन अत्यवस्थ असून सर्व जखमींना कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बसमध्ये असलेल्या प्रवाशांपैकी काही येमेन देशाचे नागरिक होते. अपघातात फातिमा दहिफ अल्लाह सालेह (८९, रा. येमेन) व कविता शरद पोलंगे (४१, रा. ठाणे ) या दोन महिला जागीच ठार झाल्या. जय प्रकाश तोडी (रा. सुरत), फाहील रिझवान (१७, रा. मुंब्रा), चांद पाशा तुंगुर व हुसेम मोहोमद (रा. यमेन), राम सहान (६९, ठाणे) आणि ईमाम मुल्ला (४४, उस्मानाबाद) अशी जखमींची नावे आहेत.खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अपघाताची चौकशी सुरू आहे. खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अपघात घडल्यानंतर काही वेळ मुंबईकडे जाणारी वाहतूक थांबविण्यात आली होती. पण अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरू झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई