शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

कचराकुंडीमुक्त संकल्पनेला ठेंगा

By admin | Updated: December 22, 2016 06:44 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात कचराकुंडीमुक्त अभियान सुरू केले आहे. परंतु महापालिकेच्या या संकल्पनेला

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत महापालिकेने शहरात कचराकुंडीमुक्त अभियान सुरू केले आहे. परंतु महापालिकेच्या या संकल्पनेला शहरवासीयांनी ठेंगा दाखविला आहे. पूर्वी कचराकुंडी असलेल्या ठिकाणांवर कचरा टाकू नये, असे फलक लावले आहेत. परंतु या फलकांकडे दुर्लक्ष करीत सर्रासपणे कचरा टाकला जात असल्याचे दिसून आले आहे. नवी मुंबई शहर कचरामुक्त करण्याचा निर्धार महापालिका प्रशासनाने केला आहे. त्यानुसार ओला व सुका कचरा वेगळा करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, यासाठी विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये, अशाप्रकारचे आवाहन केले जात आहे. इतकेच नव्हे तर वसाहतीअंतर्गत असलेल्या सार्वजनिक कचराकुंड्या हटविण्यात आल्या आहेत. त्याजागेवर महापालिकेच्या वतीने फलक लावून कचरा न टाकण्याचे आवाहन केले आहे. परंतु नागरिकांनी या फलकांकडे डोळेझाक करीत कुंडी असलेल्या जागेवर कचरा टाकणे सुरूच ठेवल्याचे दिसून आले आहे. सीबीडी, बेलापूर, नेरूळ, वाशी, कोपरखैरणे, ऐरोली आदी परिसरात हा प्रकार दिसून येतो. दरम्यान, आवाहन करूनही सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत महापालिकेच्या संबंधित विभागाने दिले आहेत. (प्रतिनिधी)