शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

तीन दिवसांपासून ठाण्यात पेटतात गाड्या

By admin | Updated: January 4, 2015 02:15 IST

वागळे इस्टेट येथील किसननगर परिसरात काही समाजकंटकांनी चार वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे घडली.

ठाणे : वागळे इस्टेट येथील किसननगर परिसरात काही समाजकंटकांनी चार वाहने पेटवून दिल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. तर नव्या वर्षाच्या पहिल्या तीन दिवसांत वाहने पेटण्याच्या आणि त्यांना आग लागण्याच्या घटनांत आठ वाहने जळाली असून, त्यामध्ये दोन रेल्वे आणि शहर पोलिसांच्या गाड्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ जानेवारीलाच काजूवाडीतील सर्व्हिस रोडवर एक कार पेटली. तर २ जानेवारीला दिवा येथील रेल्वे आंदोलनादरम्यान समाजकंटकांनी जीआरपी आणि शहर पोलिसांच्या प्रत्येकी एकेका गाडीसह अन्य एक दुचाकी पेटवून दिली. त्यानंतर, ३ जानेवारीला पहाटे किसननगर, नंबर ३ येथे दोन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहने जाळण्यात आली. या तीन दिवसांत वाहनांना लागलेल्या आगी ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आटोक्यात आणल्या असून, यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. (प्रतिनिधी)