शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता; २४० महिलांचा समावेश, कौटुंबिक वादासह अज्ञात कारणे 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: April 7, 2023 16:54 IST

कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

नवी मुंबई : कौटुंबिक वादासह अज्ञात कारणांनी महिला, पुरुष घर सोडून जाण्याचे प्रकार घडत आहेत. तीन महिन्यात अशा ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या असून त्यापैकी मोजक्या व्यक्तींचा शोध लागलेला आहे. बेपत्ता झालेल्या व्यक्तींमध्ये २४० महिलांचा समावेश आहे. 

वेगवेळ्या कारणांनी कौटुंबिक कलह वाढत आहेत. त्यातून महिलांवर मानसिक ताण येत आहे. तर नोकरी व्यवसायातील अपयशातून तसेच इतर कारणांनी तरुण, पुरुष घर सोडून जात असतात. अनेकदा घराबाहेर गेलेली व्यक्ती पुन्हा घरी न आल्याने देखील ते हरवल्याची तक्रार पोलिसांकडे केली जाते. नवी मुंबईपोलिस आयुक्तालय क्षेत्रात अशा विविध कारणांनी मागील तीन महिन्यात ४१३ व्यक्ती बेपत्ता झाल्या आहेत. त्यात काही महिला त्यांच्या लहान मुलांसह देखील बेपत्ता झाल्या आहेत. याची तक्रार स्थानिक पोलिसांकडे प्राप्त होताच त्यांच्या शोधासाठी प्रयत्न केले जातात.

 मात्र शोध घेऊनही माहिती न मिळाल्यास पुढील तपास गुन्हे शाखेकडे सोपवला जातो. प्रतिवर्षी मोठ्या संख्येने अशा व्यक्ती नवी मुंबईसह पनवेलमधून बेपत्ता होत असतात. त्यात महिलांचे प्रमाणही गंभीर असून मागील तीन महिन्यात देखील २४० महिला बेपत्ता झाल्या आहेत. त्यापैकी काही व्यक्तींचा पोलिसांची शोध घेतला असून काही व्यक्ती काही दिवसांनी स्वतः घरची वाट धरतात. मात्र उर्वरित व्यक्ती नेमकं जातात कुठे हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. 

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस