शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 00:25 IST

अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी देण्यात यावे या मागणीसाठी अक्कलकोटमधील तरुणांनी मंत्रालयापर्यंत स्वाभिमान पदयात्रेचे आयोजन केले आहे.

नवी मुंबई : अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी देण्यात यावे या मागणीसाठी अक्कलकोटमधील तरुणांनी मंत्रालयापर्यंत स्वाभिमान पदयात्रेचे आयोजन केले आहे. आंदोलकांचे गुरुवारी नवी मुंबईमधील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.अक्कलकोटमधील पानमंगरूळ येथून ७ सप्टेंबरला ही पदयात्रा सुरू झाली आहे. किरण गवंडी, महेश मल्लिकार्जुन कटारे हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्यासाठी कोणतीच सिंचनाची योजना नाही. यामुळे तालुक्याचा विकास होत नाही. रोजगारासाठी तरुणांना तालुक्याबाहेर जावे लागत आहे. उजनीचे पाणी अक्कलकोटसाठी मिळाले तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे.आंदोलकांचे सानपाडामध्ये स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक विजयानंद माने, तुर्भे विभाग प्रमुख दीपेश शिंदे, काँग्रेसचे बाळकृष्ण खोपडे, शेतकरी कामगार पक्षाचे गोविंद साळुंखे, प्रशांत शेलार, अजिंक्य चौगुले, दिलीप वाघमारे यांनीही त्यांची भेट घेऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. शुक्रवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.