शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
3
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
4
भारतीय सैन्यानं केली पाकची फजिती; पत्रकार परिषदेत फोटो दाखवत खोट्या दाव्याची पोलखोल
5
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमाची घोषणा, पोस्टर पाहून भडकले नेटकरी, म्हणाले- "लाज वाटत नाही?"
6
आकाश डिफेन्स सिस्टमनं काढली PAKISTAN ची हवा, दुसरीकडे हे बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्सही सुस्साट 
7
Narasimha Jayanti 2025: 'नृसिंह म्हणजे समाजातून सिंहासरखा उभा ठाकलेला वीर!'-प.पू.आठवले शास्त्री
8
भारताच्या हल्ल्यानंतर झालेलं नुकसान लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड, काय काय करतंय वाचाच 
9
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तान बिथरला! पंतप्रधान शाहबाज यांचं आणखी एक नापाक पाऊल; अण्वस्त्रांशी थेट संबंध
10
कॅश, एटीएम, युपीआय... पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान सीतारामन यांचे बँकांना अलर्ट राहण्याचे निर्देश
11
Vikram Gaikwad Death: राष्ट्रीय पुरस्कार विजेते मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन
12
India vs Pakistan : जीडीपी, जॉब आणि डेव्हलपमेंटमध्ये पाकिस्तानची दूरपर्यंत भारताशी तुलना नाही; पाहा 'ही' आकडेवारी
13
India Pakistan Tension : पाकिस्तानच्या मिसाईलचे तुकडे हरियाणाच्या शेतात! सेनेने घेतले ताब्यात; दिल्लीवर होता निशाणा 
14
शिवाजी साटम यांच्या कमबॅकनंतर पार्थ समथानची CID 2 मधून एक्झिट; म्हणाला, "हे आधीच..."
15
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
16
India Pakistan Tension : खेळ महत्त्वाचा; पण आधी देश! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा खास संदेश
17
भारताविरोधात पाकिस्तानचं ऑपरेशन 'बुनयान उल मरसूस'; काय आहे या शब्दाचा अर्थ?
18
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
19
Tarot Card: एकावेळी एका गोष्टीवर लक्ष द्या, नाहीतर तारांबळ उडेल; आगामी आठवडा संयम पाहणारा!
20
Virat Kohli Test Retirement: रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती

रक्त घ्या पण आम्हाला पाणी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2019 00:25 IST

अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी देण्यात यावे या मागणीसाठी अक्कलकोटमधील तरुणांनी मंत्रालयापर्यंत स्वाभिमान पदयात्रेचे आयोजन केले आहे.

नवी मुंबई : अक्कलकोट तालुक्याला उजनीचे पाणी देण्यात यावे या मागणीसाठी अक्कलकोटमधील तरुणांनी मंत्रालयापर्यंत स्वाभिमान पदयात्रेचे आयोजन केले आहे. आंदोलकांचे गुरुवारी नवी मुंबईमधील विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत करून त्यांच्या मागणीला पाठिंबा दिला.अक्कलकोटमधील पानमंगरूळ येथून ७ सप्टेंबरला ही पदयात्रा सुरू झाली आहे. किरण गवंडी, महेश मल्लिकार्जुन कटारे हे या पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत. उजनीचे पाणी अक्कलकोट तालुक्यासाठी कोणतीच सिंचनाची योजना नाही. यामुळे तालुक्याचा विकास होत नाही. रोजगारासाठी तरुणांना तालुक्याबाहेर जावे लागत आहे. उजनीचे पाणी अक्कलकोटसाठी मिळाले तर सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पदयात्रा सुरू केली आहे.आंदोलकांचे सानपाडामध्ये स्वागत करण्यात आले. शिवसेनेचे माजी नगरसेवक विजयानंद माने, तुर्भे विभाग प्रमुख दीपेश शिंदे, काँग्रेसचे बाळकृष्ण खोपडे, शेतकरी कामगार पक्षाचे गोविंद साळुंखे, प्रशांत शेलार, अजिंक्य चौगुले, दिलीप वाघमारे यांनीही त्यांची भेट घेऊन आंदोलकांना पाठिंबा दिला. शुक्रवारी आंदोलक मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहेत.