शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

महिलेची लहान मुलासह आत्महत्या , ऐरोलीतली घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 04:56 IST

आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला.

नवी मुंबई  - आर्थिक परिस्थितीला कंटाळून महिलेने पाच वर्षांच्या मुलासह आत्महत्या केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. ऐरोलीत महापालिकेच्या वतीने अर्धवट स्थितीत असलेल्या नाट्यगृहाच्या खोदकामाच्या ठिकाणी हा प्रकार घडला.ऐरोली सेक्टर १७ येथे पालिकेच्या वतीने नाट्यगृहाचे काम सुरू आहे. अर्धवट स्थितीतल्या खोदकामाच्या ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये मंगळवारी सकाळी मृतदेह तरंगत असल्याचे काहींच्या निदर्शनास आले. याबाबत पोलिसांना कळवताच अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह पाण्याबाहेर काढला. या वेळी तो मृतदेह महिलेचा असून, पाठीला ओढणीने लहान मुलालाही बांधलेले असल्याचे आढळले. चौकशीदरम्यान महिलेचे नाव शोभा संदीप वाळुंबे (३०) व मुलाचे नाव अर्जुन (५ वर्षे) असल्याचे कळले. घटनास्थळापासून काही अंतरावरच ते राहत होते. शोभा यांच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झालेले आहे. त्यांनीही आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली होती, असे समजते. यानंतर एक मुलगा व मुलगी यांच्यासह त्या सासू-सासºयांसोबत राहत होत्या; परंतु काही दिवसांपासून शोभा याही आजारामुळे त्रस्त होत्या. त्यावरील उपचार खर्च त्यांना परवडत नव्हता. सासरे एकटेच कमवते असल्याने कुटुंबाची आर्थिक कोंडी झाली होती. या नैराश्यात यांनी आत्महत्या केल्याची शक्यता आहे. सदर घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले. सोमवारी पहाटेपासून शोभा या मुलासह बेपत्ता झाल्या होत्या. शोभा यांनी लिहिलेली चिठ्ठी घरी सापडली असून, त्यात आत्महत्येला कोणी जबाबदार नसल्याचे लिहिलेले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्याNavi Mumbaiनवी मुंबई