शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
4
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
5
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
6
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
7
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
8
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
9
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
10
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
11
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
12
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
13
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
15
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
16
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
17
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
18
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
19
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
20
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...

पालेभाज्यांचे दर झाले अव्वाच्या सव्वा!

By admin | Updated: January 4, 2016 01:59 IST

महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा व अतिथंडीचा फटका भाज्यांना बसला असल्यामुळे पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहे.

ठाणे : महाराष्ट्रातील काही भागांत झालेल्या अवकाळी पावसाचा व अतिथंडीचा फटका भाज्यांना बसला असल्यामुळे पालेभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहे. या महागड्या भाज्यांनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळविले असून कोथिंबीरने अर्धशतक गाठले आहे. टोमॅटो, गवार, वांगीही महागाईच्या टोपलीत जाऊन बसली आहे. या दरांमुळे गिऱ्हाइकांबरोबर विक्रेत्यांमध्येही नाराजीचा सूर उमटत आहे. ठाण्याच्या बाजारपेठांमध्ये भाज्यांच्या दरांनी उच्चांकच गाठला आहे. मालाची आवक घटली असल्यामुळे भाज्यांचे दर वाढले आहेत. कधी दिलासा तर कधी महागाईचा धक्का देणाऱ्या कोथिंबीरचे दर सर्व पालेभाज्यांमध्ये जास्तच कडाडले आहेत. कोथिंबीरबरोबर मेथीचे दरही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. येत्या काही दिवसांत हे दर असेच राहतील, अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तवली आहे. फळभाज्यांमध्ये इतर भाज्या स्वस्त असल्या तरी टोमॅटो, वांगी आणि गवार मात्र प्रचंड महागली आहे. त्यामुळे खरेदीचे प्रमाणदेखील घटले असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.