शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

स्थायी समितीसाठी मोर्चेबांधणी सुरू, निवडणूक चुरशीची ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 00:23 IST

महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.

नवी मुंबई : महापालिकेची तिजोरी समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. अनेक नगरसेवक स्पर्धेमध्ये असताना काँग्रेसनेही सभापतीपदावर दावा केल्यामुळे राजकीय वर्र्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक यावेळी चुरशीची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसचे ८ व काँगे्रसचा एक सदस्य आहे. शिवसेनेचे ६ व भाजपचे १ सदस्य आहेत. आघाडीच्या मतांची संख्या ९ असल्यामुळे त्यांचा सभापती होऊ शकतो. परंतु काँगे्रसचे एक मत फुटले तर दोन्ही बाजूला समान ८ मते होऊ शकतात व चिठ्ठी काढून सभापती पदाचा निर्णय होऊ शकतो. काँग्रेसच्या सदस्या पूनम पाटील यांनी प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांची भेट घेऊन सभापतीपदावर दावा केला आहे. आघाडी करताना प्रत्येक समितीचे किमान एक वर्ष सभापतीपद देण्याचे मान्य करण्यात अले होते. यावेळी स्थायी समिती काँगे्रसला मिळावी, अशी मागणी केली आहे.काँगे्रसच्या मतावर निवडणुकीचा निर्णय होणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसमध्येही इच्छुकांची संख्या वाढली असून सभापतीपदासाठी माजी मंत्री गणेश नाईक कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई