शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

वाशी खाडीपुलांवरील आत्महत्यांवर स्टेनलेस स्टीलच्या जाळीचा उतारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 02:58 IST

मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

- नारायण जाधवठाणे : मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या सर्वात जुन्या वाशी खाडीपुलावरून उडी मारून आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण अलीकडे वाढीस लागले होते. मात्र, असे प्रकार रोखण्यासाठी आता सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.नव्या वर्षात येथील जुन्या पुलासह नव्या पुलाच्या दोन्ही बाजूला समांतर अशी स्टेनलेस स्टीलची जाळी बसविण्यात येणार आहे. ती बसविल्यानंतर या पुलांवरून उडी मारून आत्महत्या करणाºयांचे प्रमाण पूर्ण थांबणार आहे. नव्या वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल.वाशी खाडीपूल हा खाडीवरील सर्वात लांब पूल असून त्याची लांबी १८६३ मीटर इतकी आहे. यातील जुन्या पुलाचे बांधकाम १९७३ मध्ये झाले. मात्र, कालांतराने हा पूल जीर्ण झाल्याने त्याला लागूनच एकीकडे रेल्वे पूल आणि दुसºया बाजूला समांतर अशा नव्या खाडीपुलाचे काम सुरू झाले. नव्या खाडीपुलाचे काम १९८७ ते १९९७ मध्ये झाल्यानंतर तो वाहतुकीसाठी सुरू झाला. नवीन सहापदरी पूल पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर जुना खाडीपूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला. मात्र, खाडीवरील या पुलावरून पायी चालणे, वाहन चालविण्याचा आनंद घेणे याचे सुरुवातीला सर्वांना आकर्षण होते. हेच आकर्षण पुढे काही नैराश्य आलेल्यांसाठी शाप बनू लागले. काही जण जुन्या पुलावर येऊन तेथून खाडीत उडी घेऊन आत्महत्या करू लागले. यात नजीकच्या वाशीगावातील मच्छीमार तरुणांमुळे काहींचे प्राण वाचविण्यात यश आले असले तरी त्यात काहींचा जीव गेला आहे. यामुळे पोलिसांकडून या पुलाच्या दोन्ही बाजूस जाळी किंवा ग्रिल बसविण्याची मागणी होत होती.दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस १,८६३ मीटरची जाळीअलीकडे आत्महत्या करणा-यांचे वा तसा प्रयत्न करणा-यांचे प्रमाण वाढल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थानिक अधिकाºयांनी यात पुढाकार घेऊन तसा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठविला. त्यास सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर या पुलाचे कार्यकारी अभियंता श्रीकांत बांगर यांनी पुढील प्रक्रिया सुरू केली आहे.सध्या त्याचे डिझाइन तयार झाले असून दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूस प्रत्येकी १८६३ मीटरची जाळी बसविण्यात येणार आहे. या कामावर सुुरुवातील तीन ते साडेतीन कोटी खर्च होणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई