शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका संगणकीकरणाला वेग; कोकण विभागात ८0 टक्के काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 23:15 IST

धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : धान्य वाटपामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी राज्य शासनाने शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाने कोकण विभागात वेग घेतला आहे. संगणकीकरणाचे ८0 टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यासाठी तालुका स्तरावर मोहीम तीव्र करण्यात आल्याची माहिती कोकण विभागीय पुरवठा विभागाचे उपायुक्त दिलीप गुट्टे यांनी दिली.त्याअनुषंगाने सर्व शिधापत्रिका आरसीएमएस या पोर्टलवर संगणकीकृत करून त्याचे वेळोवेळी अपडेशन करण्याचे काम सुरू आहे. यात मुख्यत: अंत्योदय शिधापत्रिका आणि धान्य कुटुंब शिधापत्रिका यांच्यात मेळ घालण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. धान्यवाटपात पारदर्शकता आणण्याकरिता पात्र लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेचे १00 टक्के संगणकीकरण करून या संगणकीकृत शिधापत्रिकाधारकांना एफपीएस आॅटोमिशन प्रकल्पांतर्गत (इ-पोस ) मशिनद्वारे लाभार्थींना धान्यवाटप करण्यात येणार आहे. संपूर्ण राज्यात २0१८ पासून आधार संरक्षण सार्वजनिक वितरण प्रणाली लागू करण्यात आली आहे. मागील सहा महिन्यात कोकण विभाग ८0 टक्के धान्य ई-पोस मशिनद्वारे वितरीत करण्यात येत आहे. उर्वरित २0 टक्के धान्य वितरण आॅफलाइनने केले जात आहे. एकंदरीत आॅनलाइनद्वारे वितरणाचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचा विभागाचा प्रयत्न असल्याचे गुट्टे यांनी सांगितले.वाहतुकीवर नियंत्रणशासनाकडून प्राप्त होणारा सर्व धान्य कोटा स्वस्त भाव दुकानापर्यंत पोहचवण्याची संपूर्ण संगणकीकृत प्रक्रि येचा सुध्दा या प्रणालीत समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्याच्या शासकीय गोदामातून होणारी धान्य वाहतूक हा पहिला टप्पा आणि तालुका गोदामातून दुकानापर्यंत दुसरा टप्पा असणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई