शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

सायन - पनवेल महामार्ग पालिकेकडे हस्तांतरित होणार, १४ किलोमीटरची देखभाल-दुरुस्ती करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:55 IST

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे.

नवी मुंबई : वाशी ते बेलापूरपर्यंतचा सायन-पनवेल महामार्ग महापालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेने मंजूर केला आहे. हस्तांतरित झाल्यानंतर १४ किलोमीटर लांबीच्या महामार्गावरील देखभाल-दुरुस्तीचे काम पालिका करणार आहे.राज्य शासनाच्या अखत्यारित असलेल्या सायन - पनवेल महामार्गाची योग्य देखभाल केली जात नाही. पावसाळ्यात सदर महामार्गाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असतात. महामार्गामुळे उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल झाली असून, त्यामध्येही मनपाचा उल्ले आहे. खड्डे व डेब्रिज व बंद असलेल्या पथदिव्यांमुळे आपघात होत असून, अनेकांना जीव गमवावा लागला आहे. याशिवाय वारंवार वाहतूककोंडी होऊन १४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वेळ लागत आहे. फिफा सामन्यांदरम्यान महामार्गावरील अत्यावश्यक कामे पालिकेने केली आहेत. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, महामार्ग हस्तांतरित करून घेण्याची मागणी होऊ लागली होती.महामार्गाची योग्य देखभाल करता यावी व नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी महामार्ग हस्तांतरित करून घेण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता.सर्वसाधारण सभेने या प्रस्तावास मंजुरी दिली असून, तो पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.