शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:10 IST

मतदानाचा टक्का वाढविण्याचा हेतू : नियमांचे उल्लंघन केल्यास होणार कारवाई

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाचा टक्का वाढण्यासाठी २९ एप्रिल २०१९ मतदानाच्या दिवशी अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने बंद ठेवून, कामगारांनाही भरपगारी रजा देण्याचे आवाहन कामगार उपआयुक्त विश्राम देशपांडे यांनी केले आहे. या बाबतची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील व्यापारी, दुकानदार, विविध कंपनी क्षेत्राला देण्यासाठी शुक्र वारी वाशीतील ग्रोमा हाउस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नियमाचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार असल्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

मतदान हा देशसेवेचा एक भाग असून प्रत्येक मतदाराने मतदान करण्याचे आवाहन करीत दुकाने, कार्यालये बंद ठेवून कामगारांनादेखील मतदानासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन देशपांडे यांनी केले. मतदानासाठी कामगारांना देण्यात येणाऱ्या सुट्टीचा पगारदेखील कपात करण्यात येऊ नये, तसेच सुट्टीचा गैरफायदा घेत मतदान केल्याशिवाय कोठेही बाहेर फिरायला जाऊ नये, अशी सूचना त्यांनी केली.

एखाद्या ठिकाणी इतर राज्यातील कामगार काम करीत असले तरी सुट्टी देण्यात यावी. दवाखाने, रु ग्णालय, पॅथेलॉजी लॅब, मेडिकल आदी अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वच दुकाने, कंपन्या, कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दिवशी लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. बैठकीला नवी मुंबईतील निरीक्षक संजय बोटे, मेहदबीन पटेल, व्यापारी असोसिएशन, हॉटेल, आयटी कंपन्यांचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.