शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काजूकतली न दिल्याने दुकानाची तोडफोड, घणसोलीतला प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 00:42 IST

काजूकतली खरेदीसाठी आलेल्या दोघांनी दुकानात काजूकतली नसल्याच्या कारणावरून तोडफोड केल्याची घटना घडली आहे.

नवी मुंबई : काजूकतली खरेदीसाठी आलेल्या दोघांनी दुकानात काजूकतली नसल्याच्या कारणावरून तोडफोड केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एकाने पळ काढला आहे. त्यांच्याकडून व्यावसायिकाला मारहाण होत असताना मदतीला आलेल्या इतर व्यावसायिकांनाही त्यांनी मारहाण केली.घणसोली सेक्टर ४ येथे रविवारी १०.३० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. तेथील मधुवन या मिठाईच्या दुकानात दोन तरुण काजूकतरी खरेदीसाठी आले. या वेळी त्यांचा एक साथीदार दुकानापासून काही अंतरावर उभा होता. त्यांनी दुकानदाराकडे काजूकतली मागितली असता, ती संपल्याचे दुकानदाराने सांगितले. याचा राग आल्याने दोघांनी काजूकतली नाही तर पैसे दे, असे म्हणत त्याच्यासोबत झटापट केली.व्यावसायिकाने मदतीसाठी आरडाओरडा केला असता, त्याच्या कुटुंबातील, तसेच परिसरातील इतर व्यावसायिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. या वेळी त्या तिघांनी जमलेल्या इतरांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली असता, सर्वांनी त्यांना पकडून पोलिसांना या घटनेची माहिती दिली.मात्र या वेळी संधी साधून तिघांपैकी एकाने पळ काढला असता, उर्वरित दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.