शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

शाळांची घंटा वाजणार, मात्र व्यवस्थापनांना फुटणार घाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 02:47 IST

काेराेना नियमांचे उल्लंघन झाल्यास हातावर भेटणार छडी

आविष्कार देसाईलोकमत न्यूज नेटवर्करायगड : काेराेनाच्या नियमांचे पालन करताना दरराेज किमान दाेन हजार रुपयांचा आर्थिक भुर्दंड शाळांना बसणार आहे. काेराेनाचे नियम किती दिवस राहणार आहेत, याची माहिची काेणालाच नाही. त्यामुळे हे असेच सुरू राहिल्यास लाखाे रुपयांचा फटका शाळा व्यवस्थापनांना बसणार असल्याचे चित्र आहे. काेराेना नियमांच्या पालनामध्ये काही त्रुटी राहिल्यास सरकारकडून नियमांची छडी हातावर बसणार असल्याने शाळा व्यवस्थापन हवालदिल झाले आहेत.

काेराेनाच्या जागतिक महामारीमुळे अवघ्या जगाला चांगलाच माेठा तडाखा बसला आहे. लाखाे नागरिकांचा यामध्ये बळी गेला आहे. त्यामुळे काेराेना विषाणूचा धसका सर्वांनीच घेतला हाेता. काेराेनापासून वाचविण्यासाठी सरकार आणि प्रशासनाने विविध स्तरांवर उपाययाेजना केल्या. गेल्या काही दिवांसापासून काेराेनाचा प्रादुर्भाव कमी हाेताना दिसत आहे. याच कारणाने विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे. त्यानुसार, मिशन बिगेन अगेन अंतर्गंत टप्प्यप्प्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू करण्यात येत आहेत. गेल्या साडेचार वर्षांपासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले नव्हते. मात्र, आता काेराेनाचा कमी झालेला प्रभाव पाहता, सरकारने २३ नाेव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याला परवानगी दिली आहे. शाळा सुरू करताना काही अटी-शर्तींचे पालन करण्याच्या सूचना सरकारने केल्या आहेत.

पहिल्या टप्प्यातच २५ हजारांचा खर्चशाळा सुरू करण्याआधी आणि नंतर शाळेतील वर्ग सॅनिटाइझ करणे बंधणकारक आहे, विद्यार्थ्यांचे तापमान तपासण्यासाठी थर्मल गनचा वापर करावा लागणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यातच किमान २५ हजार रुपयांचा खर्च हाेणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. दरराेज किमान दाेन हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. अद्यापही फी जमा झालेली नाही, तसेच हा खर्च विद्यार्थ्यांच्या माथीही मारता येणार नाही. त्यामुळे हा खर्च शाळा व्यवस्थापनांना करावा लागणार असल्याने आर्थिक फटका बसणार आहे.

सरकारने २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. काेराेनाचा प्रभाव कमी झाला असला, तरी काेराेना संपलेला नाही. यासाठी सरकारने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यांचे पालन करणे बंधणकारक आहे.- भाऊसाहेब थाेरात, शिक्षणाधिकारी, रायगड 

टॅग्स :Schoolशाळा