शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

मराठा आरक्षणासाठी 'त्याने' छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायकलने केला प्रवास

By योगेश पिंगळे | Updated: January 26, 2024 09:47 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.

नवी मुंबई : आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. 26 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदोलन सुरु करण्यात येणार असून या आंदोलनसाठी जरांगे यांच्या सोबत 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघालेला लाखो मराठ्यांचा मोर्चा गुरुवारी रात्री नवी मुंबईत धडकला. 

आरक्षणाच्या लढ्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर गावातील संजू जोशी या 20 वर्षीय तरुणाने चक्क सायकलने प्रवास केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून 20 जानेवारीला प्रवास सुरु केल्यावर अहमदनगरमध्ये जरांगे यांच्या मोर्च्यात तो सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर ते मुंबई हे अंतर मराठा मोर्च्यासोबत त्याने सायकल प्रवासाने पूर्ण केले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील