शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

मराठा आरक्षणासाठी 'त्याने' छत्रपती संभाजीनगर ते मुंबई सायकलने केला प्रवास

By योगेश पिंगळे | Updated: January 26, 2024 09:47 IST

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.

नवी मुंबई : आरक्षणासाठी राज्यातील मराठा समाज एकवटला आहे. 26 जानेवारीपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे आंदोलन सुरु करण्यात येणार असून या आंदोलनसाठी जरांगे यांच्या सोबत 20 जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने निघालेला लाखो मराठ्यांचा मोर्चा गुरुवारी रात्री नवी मुंबईत धडकला. 

आरक्षणाच्या लढ्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर गावातील संजू जोशी या 20 वर्षीय तरुणाने चक्क सायकलने प्रवास केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधून 20 जानेवारीला प्रवास सुरु केल्यावर अहमदनगरमध्ये जरांगे यांच्या मोर्च्यात तो सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर ते मुंबई हे अंतर मराठा मोर्च्यासोबत त्याने सायकल प्रवासाने पूर्ण केले आहे. 

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नसल्याचा त्याने निर्धार केल्याचे यावेळी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMaratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील