शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

‘समुद्रिका’ची दोर तुटली...‘; उरणच्या पीरवाडीतील घटना; आठही खलाशी वाचले, नौका बुडाली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:36 IST

खलाशी साखरझोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोटीच्या नांगराचा दोर तुटला आणि बोट उरणच्या पीरवाडी बीचवरील खडकाळ भागात येऊन आदळली...

उरण : करंजा बंदरात नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटीचा नांगराचा दोर तुटल्याने मध्यरात्रीच्या सुमारास ही बोट उरणच्या पीरवाडी समुद्रातील खडकावर आपटून बुडाली. सुदैवाने बोटीवरील आठही खलाशी बचावले आहेत. मात्र, बोटीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुंबईतील भाऊचा धक्का येथून ‘समुद्रिका’ ही मासेमारी बोट घेऊन बोटीवरील तांडेल करंजा बंदरात आले होते. मासेमारीसाठी जाण्यासाठी बोटीत डिझेल, बर्फ, रेशन, जाळी आदी सामान भरून ठेवले होते. रात्र झाल्याने बोटीतील आठ खलाशी आणि तांडेल यांनी करंजा बंदरालगतच्या खाडीत बोट नांगरून ठेवली होती. खलाशी साखरझोपेत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोटीच्या नांगराचा दोर तुटला आणि बोट उरणच्या पीरवाडी बीचवरील खडकाळ भागात येऊन आदळली. 

 यामुळे फुटलेल्या ठिकाणातून पाणी शिरल्याने बोट बुडाली. यावेळी जाग आलेल्या खलाशांनी बोट खडकाळ भागातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचे प्रयत्न व्यर्थ गेले. आठही खलाशांनी सुखरूपपणे किनारा गाठल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, बोटीत डिझेल, बर्फ, रेशन, जाळी आदी सामान भरून ठेवलेल्या सामानासह बोटीचे नुकसान झाले आहे.