शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एसटी प्रवाशांची तीच तीच कारणे ; लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी सुरू असतो आटापिटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 23:16 IST

लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यासाठी सुरू असतो आटापिटा

अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोना संसर्गात वाढ झाल्याने राज्यभरात संचारबंदीचे निर्बंध लावले आहेत. त्यानुसार बाह्य जिल्ह्यात प्रवास सर्वांसाठी नाकारत अत्यावश्यक सेवेसाठी एसटी बस सेवा सुरू ठेवण्यात आली आहेत. असे असतानाही पनवेल आगारात अनेक प्रवासी रुग्णालयात जायचे आहे. नातलगाच्या अंत्यसंस्काराला जायचे आहे. यासाठी वाहक बरोबर वादावादी केली जात आहे. अशी अनेक कारणे देत बसेसमधून प्रवास करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे बस वाहकाची डोकेदुखी वाढली आहे.

राज्य शासनाकडून वाढता कोरोना संसर्ग लक्षात घेता ३० एप्रिलपर्यंत संचारबंदीसह लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर हा लॉकडाऊन पुढे १५ तारखेपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्वसामान्य नागरिकांसाठी एसटी बसने प्रवास करण्यास महामंडळाची सेवा बंद करण्यात आली आहे. फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना प्रवासास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार पनवेल बसस्थानक येथून उरण, दादर, ठाणे, अलिबाग, कर्जत, कल्याण या शहरात अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे.

बसमधून २१ प्रवासी सोशल डिस्टन्सिंगनुसार प्रवास केला जातो आहे. इतर आगारातून पनवेल बसस्थानकात आलेल्या बसमधून अत्यावश्यक सेवेतील नागरिक प्रवास करत आहेत. इतर प्रवासीदेखील अत्यावश्यक सेवेचे कारण सांगत प्रवासासाठी येत आहेत. अंत्यसंस्काराला जायचे आहे, असे कारण सांगत बसमध्ये प्रवेश करतात. नागरिकांनी बाहेर पडू नये यासाठी शासनाकडून वारंवार सांगितले जात आहे. तरीदेखील काही जण याकडे दुर्लक्ष करत आहेत.

दादर मार्गावर अधिक गर्दीपनवेल बसस्थानकातून दादरला जाण्यासाठी गर्दी आहे. रुग्णालय कर्मचारी, पोलीस, पालिका कर्मचारी असे अनेक जण बसचा आधार घेत आहेत. त्यापाठोपाठ ठाणे येथे जाणाऱ्यांची संख्या जास्त आहे. दुपारी प्रवासी संख्या कमी असते. तर सकाळ-संध्याकाळ प्रवास करण्याची संख्या लक्षणीय आहे.

 पनवेल येथून दादर, ठाणे, कल्याण, अलिबाग येथे अत्यावश्यक सेवा देण्यात येत आहे.  ओळखपत्र तपासून त्यांना बसमध्ये प्रवेश दिला जात आहे. सर्वसामान्य नागरिक सहसा प्रवास करत नाहीत. आले तर वाद होतात; परंतु त्यांना समजावून सांगितले जात आहे.            - विलास गावडे, पनवेल आगार प्रमुख

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई