शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
5
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
6
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
7
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
8
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
9
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
10
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
11
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
12
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
13
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
14
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
15
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
16
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
17
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
18
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
19
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
20
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...

आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:19 IST

आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांकडून पाल्याचे अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्यात ऑनलाइन सुधार करता येणार आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून या कालावधीत अर्जात सुधार करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.आरटीईअंतर्गत प्रवेशाची दुसरी सोडत लवकरच निघणार आहे.तत्पूर्वी ज्या पाल्यांच्या अर्जात काही बदल करायचे असते, ते बदल करण्याची संधी पालकांना दिली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी भरलेल्या अर्जाची खात्री केलेली नसेल, त्यांनी अर्ज तपासून खात्री करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय जे अर्ज पहिल्या लॉटरीत निकाली लागले नाहीत, अशा अर्जदारांनी त्यात दुरुस्ती असल्यास ती करून योग्य शाळांची निवड करण्याचेही आवाहन केले आहे.