शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:19 IST

आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांकडून पाल्याचे अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्यात ऑनलाइन सुधार करता येणार आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून या कालावधीत अर्जात सुधार करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.आरटीईअंतर्गत प्रवेशाची दुसरी सोडत लवकरच निघणार आहे.तत्पूर्वी ज्या पाल्यांच्या अर्जात काही बदल करायचे असते, ते बदल करण्याची संधी पालकांना दिली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी भरलेल्या अर्जाची खात्री केलेली नसेल, त्यांनी अर्ज तपासून खात्री करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय जे अर्ज पहिल्या लॉटरीत निकाली लागले नाहीत, अशा अर्जदारांनी त्यात दुरुस्ती असल्यास ती करून योग्य शाळांची निवड करण्याचेही आवाहन केले आहे.