शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश अर्जात दुरुस्तीची सुविधा, पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:19 IST

आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे.

नवी मुंबई : आरटीईअंतर्गत शाळेत प्रवेशासाठी केलेल्या अर्जात आवश्यक बदल करण्याची सुविधा शिक्षण सहसंचालकांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांकडून पाल्याचे अर्ज भरताना काही चुका झाल्या असल्यास त्यात ऑनलाइन सुधार करता येणार आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली असून या कालावधीत अर्जात सुधार करून घेण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.आरटीईअंतर्गत प्रवेशाची दुसरी सोडत लवकरच निघणार आहे.तत्पूर्वी ज्या पाल्यांच्या अर्जात काही बदल करायचे असते, ते बदल करण्याची संधी पालकांना दिली जाणार आहे. यासंबंधीचा निर्णय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून घेण्यात आला आहे. त्याकरिता २९ मे ते ४ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे ज्या पालकांनी भरलेल्या अर्जाची खात्री केलेली नसेल, त्यांनी अर्ज तपासून खात्री करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. त्याशिवाय जे अर्ज पहिल्या लॉटरीत निकाली लागले नाहीत, अशा अर्जदारांनी त्यात दुरुस्ती असल्यास ती करून योग्य शाळांची निवड करण्याचेही आवाहन केले आहे.