शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

तोडगा काढा, अन्यथा परिणामांना सामोरे जा - भाई जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 07:17 IST

ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.

पनवेल : ज्यांच्या खांद्यावर आम्ही इतकी वर्षे विश्वासाने मान ठेवली त्यांनीच विश्वासघात करावा, हा मानवतेशी द्रोह आहे. तुम्ही सिडको आणि सरकारचे लाभार्थी, आम्ही धारातीर्थी, असे होऊ देणार नसल्याचे ठामपणे सांगत वाहतूकदारांच्या संपावर तोडगा काढा, अन्यथा होणाºया परिणामांना सामोरे जा, असा सज्जड दम कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप यांनी विमानतळ ठेकेदारांना भरला.विमानतळबाधित वाहतूकदारांना योग्य दर देत नसल्याने त्यांनी ओवाळे येथे गेल्या चार-पाच दिवसांपासून न्याय हक्कांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. सोमवारी कॉँग्रेसचे प्रवक्ते आ. भाई जगताप, जिल्हा अध्यक्ष आर. सी. घरत, विचार सेलचे जिल्हाध्यक्ष कांतीलाल कडू, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, पंचायत समिती सदस्या गीता म्हात्रे, नंदू मुंगाजी, तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.राज्यात, गुजरातमध्ये विकास भरकटला आहे. तसा रायगडचा विकास वेडा झाला आहे. ही जाहीर सभा नाही. परंतु टोल नाक्याविरु द्ध आंदोलन करायचे आणि पुन्हा ठेका त्यांनीच घ्यायचा, असे किती वेळ फसवत राहणार? असा प्रश्न करून तुमची कुंडली माझ्याकडे आहे, एकपासून शंभरपर्यंत यादी तयार आहे, ती जाहीरसभांमधून योग्य वेळी वाचून दाखवू अशा शब्दात भाजपाच्या स्थानिक नेत्यांची नावे टाळत जगताप यांनी चिरफाड केली.राज्यात भूसंपादनाचा कायदा अस्तित्वात आहे. त्याची पायमल्ली केली जात आहे. सिडको आणि त्यांच्या ठेकेदारांनी त्या कायद्याचा अभ्यास करावा. ज्यांची जमीन गेली आहे, त्यांचा विकास होत नाही. प्रकल्पग्रस्तांचा विकास न झाल्याने त्यांच्यावर आंदोलनाची पाळी येते. आज जर काही पदरात हक्काने पडले नाही तर उद्याची शोकांतिका फार वाईट असेल, असा इशारा दिला. विमानतळाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच्या भोवती आपल्याला झोपड्या बांधाव्या लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल, असा सावधानतेचा इशारा जगताप यांनी दिला. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई