शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

Raigad Mango: रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 08:33 IST

Raigad Mango: रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत.

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील आंबा वाशीतील एपीएमसी बाजारात गुरुवारी दाखल झाला. अलिबाग येथील शेतकरी संजयकुमार मारुती पाटील व वरूण संजयकुमार पाटील यांच्या शेतातील हापूस आणि केशर जातीचे आंबे असून, ते बाजारात दाखल झाले आहेत. आंबा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी असून, खवय्यांना आंब्याची चव यंदा लवकर चाखायला मिळणार आहे. रायगडमधील आंब्याच्या एक डझनला दोन ते अडीच हजार रुपयांचा भाव मिळत आहे.

वातावरणातील बदलाचा उत्पादनावर परिणाम होणार आणि यंदा आंब्याचा हंगामही लांबणीवर पडणार अशा शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बाजारात आंबा दाखल झाला आहे. कोकणातील हापूस आंब्याची तीन टप्प्यांमध्ये फूट होते. पहिला मोहोर हा सप्टेंबर आणि दुसरा मोहोर नोव्हेंबर-डिसेंबर तर तिसरा आणि शेवटचा मोहोर हा जानेवारी महिन्यात असतो. त्यानुसार आंब्याची आवक बाजारपेठेमध्ये सुरू होते. अलिबागच्या शेतकऱ्याच्या शेतातील हापूस आंब्याचे २ डझनचे बारा बॉक्स व चार केशर बॉक्स एपीएमसीतील भगवान शिंगोटे आणि संजय गावडे यांच्या कंपनीत दाखल झाले. या आंब्याची व्यापाऱ्यांकडून पूजा करून विक्री करण्यात येत आहे.

 

टॅग्स :MangoआंबाNavi Mumbaiनवी मुंबईAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती