शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

By admin | Updated: October 17, 2014 22:45 IST

भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो,

कर्जत : भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो, त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक - खाजगी भागीदारीतून आता एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून बारीक आकार असलेले तांदूळ पिकविण्याकडे शेतक:यांनी आपला कल ठेवावा,असे आवाहन राज्याचे कृषी विभागाचे भात पीक समन्वयक विजय कोलेकर यांनी शेतकरी मेळाव्यात केले.  राज्याच्या कृषी विभागाने प्रथमच सुरु  केलेल्या सार्वजनिक खाजगी भागीदार म्हणजे पीपीपी,याला भातपिकासाठी सगुणा राईस तंत्र म्हणजे एसआरटीचा प्रसार होण्यासाठी पुढाकार शासन घेत आहे. कर्जत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात एसआरटीचा अवलंब शेतक:यांनी केला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी कृषी आयुक्त विभागाने एसआरटी पध्दतीने भात लागवडीच्या माहितीसाठी नेरळजवळील सगुणाबाग येथे शेतकरी मेळावा आयोजिला होता. यावेळी रायगड, ठाणो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात एसआरटी पध्दतीने शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
भाताची मळणी कशी होते,याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. यावेळी यशवंत गायकर, हरिश्चंद्र ठोंबरे, रवींद्र झांजे या कर्जत तालुक्यातील शेतक:यांसह मुरबाड येथील दत्तात्रय टोहके आणि आदिवासी शेतकरी परशुराम आगिवले, कृषी चित्रकार सोपान खाडे यांचा सगुणाबागच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
 
4एसआरटीमुळे शासनाचे सार्वजनिक, खाजगी भागीदार झाले आहेत, त्यांना राज्याच्या कृषी विभागामार्फत मदत केली जात आहे. ही मदत पन्नास टक्के अनुदानाने मिळणार असून भात मळणी यंत्रचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. पंजाब राज्यात भात मळणीसाठी उपयोगात येणारे तंत्रही शासनाने माहितीसाठी उपलब्ध केले