शहरं
Join us  
Trending Stories
1
GST: जीएसटी कपातीच्या बैठकीत मोठे राजकारण रंगले; विरोधी राज्यांचे अर्थमंत्री अडून बसले, गोष्ट मतदानापर्यंत गेलेली...
2
मोठा गाजावाजा करत मुंबईकडे कूच करणार त्याआधीच वैभव खेडेकरांचा भाजपा पक्षप्रवेश स्थगित; कारण काय?
3
नाशिक मंडळ : अल्प उत्पन्न गटासाठी म्हाडाची ४७८ घरे
4
पुरामुळे भारत-पाकिस्तान सीमेचे मोठे नुकसान; ११० किमीच्या कुंपणाची पडझड, बीएसएफच्या ९० चौक्या पाण्यात
5
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेल्या नूर खान एअरबेसच्या दुरुस्तीचे काम सुरू; भारताने ब्राह्मोस टाकून उद्ध्वस्त केले होते
7
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
8
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
9
शिक्षक दिनानिमित्त मराठी Messages, Quotes, Whatsapp Status आणि Greetings शेअर करुन द्या लाडक्या शिक्षकांना शुभेच्छा!
10
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
11
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
12
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
13
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
15
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
16
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
17
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
18
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
19
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
20
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?

एसआरटी पध्दतीने शेतीत बारीक तांदूळ पिकवावा

By admin | Updated: October 17, 2014 22:45 IST

भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो,

कर्जत : भातशेतीसाठी कोणत्याही हंगामात जास्त पाणी लागते, पण एसआरटीच्या माध्यमातून भाताची शेती केल्यास कमी पाण्याचा वापर होऊ शकतो, त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक - खाजगी भागीदारीतून आता एसआरटी तंत्रज्ञानाचा वापर करून बारीक आकार असलेले तांदूळ पिकविण्याकडे शेतक:यांनी आपला कल ठेवावा,असे आवाहन राज्याचे कृषी विभागाचे भात पीक समन्वयक विजय कोलेकर यांनी शेतकरी मेळाव्यात केले.  राज्याच्या कृषी विभागाने प्रथमच सुरु  केलेल्या सार्वजनिक खाजगी भागीदार म्हणजे पीपीपी,याला भातपिकासाठी सगुणा राईस तंत्र म्हणजे एसआरटीचा प्रसार होण्यासाठी पुढाकार शासन घेत आहे. कर्जत तालुक्यात मोठय़ा प्रमाणात एसआरटीचा अवलंब शेतक:यांनी केला आहे, त्याची माहिती घेण्यासाठी कृषी आयुक्त विभागाने एसआरटी पध्दतीने भात लागवडीच्या माहितीसाठी नेरळजवळील सगुणाबाग येथे शेतकरी मेळावा आयोजिला होता. यावेळी रायगड, ठाणो, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यात एसआरटी पध्दतीने शेती करणारे शेतकरी उपस्थित होते.
भाताची मळणी कशी होते,याची माहिती प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आली. यावेळी यशवंत गायकर, हरिश्चंद्र ठोंबरे, रवींद्र झांजे या कर्जत तालुक्यातील शेतक:यांसह मुरबाड येथील दत्तात्रय टोहके आणि आदिवासी शेतकरी परशुराम आगिवले, कृषी चित्रकार सोपान खाडे यांचा सगुणाबागच्यावतीने सत्कार करण्यात आला. (वार्ताहर)
 
4एसआरटीमुळे शासनाचे सार्वजनिक, खाजगी भागीदार झाले आहेत, त्यांना राज्याच्या कृषी विभागामार्फत मदत केली जात आहे. ही मदत पन्नास टक्के अनुदानाने मिळणार असून भात मळणी यंत्रचे प्रात्यक्षिक ठेवण्यात आले होते. पंजाब राज्यात भात मळणीसाठी उपयोगात येणारे तंत्रही शासनाने माहितीसाठी उपलब्ध केले