शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

बालकर्करोगाविषयी नवी मुंबई महानगर पालिकेची जनजागृती

By नामदेव मोरे | Updated: September 6, 2023 16:44 IST

लहान मुलांमधील कॅन्सर हा योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो.

नवी मुंबई: ‘सप्टेंबर‘  महिना ‘बाल कर्करोग जागरूकता महिना‘ म्हणून संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. नवी मुंबई महानगरपालिकेनेही याविषयी जनजागृती सुरू केली असून अभियानाचा भाग म्हणून मुख्यालयावर विद्युत रोषणाई करण्यात आली.

लहान मुलांमधील कॅन्सर हा योग्य वेळेत उपचार केल्यास पूर्णतः बरा होऊ शकतो. हा संदेश जास्तीत जास्त प्रमाणात सर्वदूर पोहचण्यासाठी बाल कर्करोग जागरूकता महिना साजरा करण्यात येतो. या अनुषंगाने जगभरात ज्या लक्षवेधी वास्तू आहेत त्यांच्यावर सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करण्यात येते. या  माध्यमातून बाल कर्करोगग्रस्त मुलांकरिता व त्यांच्या कुटुंबाकरिता #GoGold असा संदेश देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा तसेच समाजात बाल कर्करोगाविषयी जागरूकता पसरवण्यात येते.

या  अनुषंगाने महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली  महानगरपालिकेच्या आयकॉनिक  मुख्यालय वास्तूस  सोनेरी रंगाची विद्युत रोषणाई करून बाल कर्करोगाविषयी जनजागृती करण्यात आली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcancerकर्करोग