शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
3
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
4
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
5
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
6
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
7
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
8
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
9
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
10
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
11
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
12
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
13
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
14
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
15
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
16
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
17
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
18
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
19
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
20
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा नवी मुंबईत निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:14 IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते.

नवी मुंबई : पाच लाखांच्या खंडणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या निर्घृण हत्येचा सोमवारी नवी मुंबईत वकील संघटनेने वाशीतील शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित वकिलांनी या हत्याकांडाचा निषेध करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी केली. याप्रसंगी नवी मुंबईतील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला असता त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी जलद तपासकार्य फिरवून आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. आरोपींचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे नवी मुंबई वकील संघटनेचे ज्ञानेश्वर कवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई