शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

राहुरीतील वकील दाम्पत्याच्या हत्याकांडाचा नवी मुंबईत निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 18:14 IST

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते.

नवी मुंबई : पाच लाखांच्या खंडणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील वकील दाम्पत्याचे अपहरण करून त्यांच्या निर्घृण हत्येचा सोमवारी नवी मुंबईत वकील संघटनेने वाशीतील शिवाजी महाराज चौकात निदर्शने करून निषेध नोंदविला. यावेळी उपस्थित वकिलांनी या हत्याकांडाचा निषेध करून आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याची मागणी केली. याप्रसंगी नवी मुंबईतील वकिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲड. राजाराम आढाव व त्यांच्या पत्नी ॲड. मनीषा आढाव हे दाम्पत्य २५ जानेवारीपासून बेपत्ता होते. त्यानंतर पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला असता त्यांची हत्या करून त्यांचे मृतदेह दगडाने बांधून विहिरीत टाकल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर पोलिसांनी जलद तपासकार्य फिरवून आतापर्यंत दहा जणांना अटक केली आहे. आरोपींचे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असल्याचे नवी मुंबई वकील संघटनेचे ज्ञानेश्वर कवळे यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई