शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घराचा प्रश्न लवकरच सोडवणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2018 13:44 IST

शहरातल्या प्रकल्पगस्तांच्या गरजेपोटी घरांचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र त्यात काही अडचणी समोर आल्या आहेत. यासंदर्भात निवेदनं देखील प्राप्त झालेली आहेत.

नवी मुंबई - शहरातल्या प्रकल्पगस्तांच्या गरजेपोटी घरांचा शासनाने निर्णय घेतला आहे. मात्र त्यात काही अडचणी समोर आल्या आहेत. यासंदर्भात निवेदनं देखील प्राप्त झालेली आहेत. त्यानुसार तातडीने लवकरच निर्णय घेऊन गरजेपोटी घरांचा प्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रबाळे येथे दिले. ठाणे-बेलापूर मार्गातील तीन पुलांच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी प्रकल्पग्रस्तांना दिलासा दिला. घणसोली- तळवली उड्डाणपूल, महापे भुयारी मार्ग, पावणे येथील उड्डाणपुल यांचे उद्घाटन यासह ठाणे-बेलापूर मार्ग व राष्ट्रीय महामार्ग 4ला जोडणारा मार्ग आणि कोपरी (ठाणे) येथील रेल्वे उड्डाणपूल यांचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संपन्न झाला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस