शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

मतदार जागृतीमुळे सकारात्मक बदल

By admin | Updated: October 17, 2014 00:54 IST

चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेत पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने हा बदल घडला आहे.

पनवेल : चार महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभेत पनवेलमध्ये मतदानाचा टक्का वाढला आहे. मोठय़ा प्रमाणात जनजागृती करण्यात आल्याने हा बदल घडला आहे. 
राजकारणाविषयी नागरिक उदासीन आहेत. परिणामी ते मतदानाकडे पाठ फिरवतात. ही बाब लोकशाहीला मारक ठरणारी आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी असल्याने सहलीला जाणा:यांचे प्रमाण मोठे असल्याचे एका सव्र्हेत आढळले होते. या गोष्टीची केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर गंभीर दखल घेतली. मतदार नोंदणी अभियान जोमाने राबवण्यात आले. त्यासंदर्भातील सूचना संबंधित निवडणूक कार्यालयांना देण्यात आल्या. त्याचबरोबर ओळखपत्र, नाव आणि पत्त्यातले बदल त्वरित नोंदवण्यात आले. जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सुदाम परदेशी, तहसीलदार पवन चांडक, उमेश पाटील, अधिक पाटील यांच्यासह सर्व अधिका:यांनी त्यात पुढाकार घेतला. 
 
अभिमानाने मत देवूया, मतदान करा देशाचे भवितव्य घडवा ही घोषवाक्ये वेगवेगळय़ा चित्रंच्या सहाय्याने उठावदार पद्धतीने मांडण्यात आली होती. मतदानाची खून दाखविणारे विद्यार्थी सर्वाचे लक्ष आकर्षित करून घेत आहे. हा रथ संपूर्ण तालुक्यात फिरविण्यात आला त्याचा चांगला परिणाम लोकसभेबरोबर या वेळीही झाला. त्याचबरोबर या निवडणुकीत सर्व राजकीय पक्ष स्वबळावर निवडणूक लढले. खर लढत भाजप व शेतकरी कामगार पक्षात झाली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने अधिक जोर लावला होता. प्रत्येक पक्ष आपले नशीब व ताकद अजमावत असल्याने त्यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदार मतदानासाठी उतरवण्याचा प्रय} केला गेला. 
या व्यतिरिक्त लोकसभा व विधानसभा निवडणुकीत तफावत असते. विधानसभेचे रणसंग्राम अधिक स्थानिक पातळीवर रंगातो. तसेच आपल्या भागातील उमेदवार असल्याने त्या त्या ठिकाणी मतदानाचा टक्का वाढला आहे. प्रशांत ठाकूर हे पनवेल, सुनिल घरत नवीन पनवेल, बाळाराम पाटील नावडे या ठिकाणचे रहिवाशी असल्याचे साहजिकच त्यांच्यासाठी मतदार अधिक संख्येने मतदान केंद्रावर पोहोचले. (प्रतिनिधी)
 
पालिकेक डूनही 
प्रभावी जनजागृती
च्पनवेल नगरपालिकेक डून ही महत्त्वाची ठिकाणी बॅनर्स लावून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्या बॅनर्सवर प्रकाश आमटे यांच्या छायाचित्र छापून त्या माध्यमातून लोक ांमध्ये जागृती आली आहे. याशिवाय पथनाटय़ासारख्या माध्यमांचाही प्रशासनाने उपयोग केला.