शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
5
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
6
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
7
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
8
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
9
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
10
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
11
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
12
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
14
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
15
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
16
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
17
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
18
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
19
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
20
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे

पाणीप्रश्नावर सभागृहात लक्षवेधी

By admin | Updated: August 19, 2016 01:43 IST

चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण असताना पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही पाणीकपात सुरू ठेवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण

नवी मुंबई : चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण असताना पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही पाणीकपात सुरू ठेवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडणार आहेत.स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे महानगरपालिकेने पन्नास रुपयांत ३० हजार लिटर व चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. याविषयीचा ठराव २००९ मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. गतवर्षी दुष्काळामुळे धरणात पाणीसाठा कमी झाल्याने तीन महिने २५ टक्के कपात करण्यात आली होती. परंतू पावसाळा सुरू झाल्यापासून ८० टक्के धरण भरल्यानंतरही पाणीकपात सुरूच आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. नेरूळ, वाशी, कोपरखैरणे इतर सर्वच ठिकाणी नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. सर्वसाधारण सभेचा निर्णय डावलून प्रशासनाने परस्पर पाणीकपात केल्याने लोकप्रतिनिधीेंनी नाराज असून नगरसेवक सूरज पाटील याविषयी लक्षवेधी मांडणार आहेत.