शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

पाणीप्रश्नावर सभागृहात लक्षवेधी

By admin | Updated: August 19, 2016 01:43 IST

चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण असताना पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही पाणीकपात सुरू ठेवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण

नवी मुंबई : चोवीस तास पाणीपुरवठा करण्याचे धोरण असताना पालिका प्रशासनाने पावसाळ्यातही पाणीकपात सुरू ठेवली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत लक्षवेधी मांडणार आहेत.स्वत:च्या मालकीचे धरण असल्यामुळे महानगरपालिकेने पन्नास रुपयांत ३० हजार लिटर व चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. याविषयीचा ठराव २००९ मध्ये सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. गतवर्षी दुष्काळामुळे धरणात पाणीसाठा कमी झाल्याने तीन महिने २५ टक्के कपात करण्यात आली होती. परंतू पावसाळा सुरू झाल्यापासून ८० टक्के धरण भरल्यानंतरही पाणीकपात सुरूच आहे. प्रतिमाणसी १३५ लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा केला जात आहे. नेरूळ, वाशी, कोपरखैरणे इतर सर्वच ठिकाणी नागरिकांना आवश्यक पाणी उपलब्ध होत नाही. सर्वसाधारण सभेचा निर्णय डावलून प्रशासनाने परस्पर पाणीकपात केल्याने लोकप्रतिनिधीेंनी नाराज असून नगरसेवक सूरज पाटील याविषयी लक्षवेधी मांडणार आहेत.