शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे गेटवे-एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए, सागरी मार्गावरील प्रवासी लाँच बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 21:56 IST

बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात हवामान खराब झाले आहे.

मधुकर  ठाकूर

उरण : बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे खबरदारीचे उपाययोजना म्हणून गेटवे- एलिफंटा, मोरा-भाऊचा धक्का, जेएनपीए,व या  सागरी मार्गावरील प्रवासी लाँच वाहतूक शुक्रवारी दुपारपासून बंद करण्यात आली आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात हवामान खराब झाले आहे.

यामुळे हवामान खात्याने धोक्याचा इशारा दिला आहे.चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात मोठमोठ्या लाटा उसळल्याने समुद्र खवळलेला आहे.याआधीच शासनाने पावसाळी मासेमारी बंदीचे आदेश जारी केले आहेत.त्यामुळे १ जुनपासुनच राज्यातील मासेमारी बंद आहे.त्यानंतर बिपरजॉय चक्रीवादळ आणि खराब हवामानामुळे खबरदारीचे उपाययोजना म्हणून गेटवे- एलिफंटा आणि जेएनपीए या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारी (८) दुपारपासूनच प्रवासी वाहतूक बंद केली असल्याची माहिती मुंबई गेटवे जलवाहतूक संघटनेचे सेक्रेटरी मामु मुल्ला आणि घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी दिली.

तर मोरा-भाऊचा धक्का या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक शुक्रवारी तीन वाजेपासून बंद करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर निरीक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.तर करंजा- रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद करण्याबाबत विचारविनिमय सुरू असल्याची माहिती करंजा बंदर निरीक्षक देवीदास जाधव यांनी दिली. दुपारपासुनच प्रवासी सेवा खंडित झाल्याने या सागरी मार्गावरुन दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवासी, पर्यटकांची चांगलीच गैरसोय झाली.वातावरण  निवळल्यानंतरच प्रवासी वाहतूकीस सागरी मार्गावरुन  पुर्ववत सुरू करण्यात येईल अशी माहिती मोरा बंदर विभागाचे निरिक्षक प्रकाश कांदळकर यांनी दिली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई