शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

पनवेलच्या तलाठी कार्यालयाची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 23:19 IST

- मयूर तांबडे  पनवेल : शहरातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. तलाठी कार्यालय मोडकळीस आले असून, शहरात सुसज्ज अशी नवीन ...

- मयूर तांबडे 

पनवेल : शहरातील तलाठी कार्यालयाची दुरवस्था झाली आहे. तलाठी कार्यालय मोडकळीस आले असून, शहरात सुसज्ज अशी नवीन वास्तू बांधून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

पनवेल शहरातील लाइनआळीत असलेले तलाठी कार्यालय मोडकळीस आले आहे. या ठिकाणी शहरातील सुरेश राठोड, मनीष जोशी, विचुंबे येथील अमोल घरत, कामोठे येथील अंकिता गोंधळी हे तलाठी कार्यभार पाहतात. तलाठी कार्यालयात पनवेल शहर, नवीन पनवेल, विचुंबे, कामोठे, खारघर आदी ठिकाणचे शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. कार्यालयातील भिंतींचे प्लॅस्टर निखळल्याने भिंती कधीही कोसळतील अशा स्थितीत आहेत, तर काही ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत. तर पत्र्यावर प्लॅस्टिकचे आच्छादन करण्यात आले होते. येथील बाथरूम पाण्याच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटल्यांनी भरलेला आहे.

तलाठी कार्यालयाची जुनी वास्तू कधीही कोसळून पडेल, अशी भीती काम करणारे कर्मचारी व नागरिकांच्या मनात निर्माण झालेली आहे. मात्र, त्याकडे कुणीही लक्ष देत नसल्याचे समोर आले आहे. मोडकळीस आलेली तलाठी कार्यालयाची नवीन वास्तू बांधण्यात यावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. शहरातील लाइनआळी येथील तलाठी कार्यालयात ७/१२ नक्कल, गाव नमुना ६/८ च्या नकला, रहिवासी दाखले, उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले इ. चौकशी अहवाल तपासले जातात व दिले जातात. गौणखनिज बाबतचीही कामे या कार्यालयातून केली जातात. या कामांसाठी दिवसाला अनेक शेतकरी, नागरिक ये-जा करत असतात. त्याचबरोबर शिधापत्रिका चौकशी व अन्य सरकारी कामांसाठीही लोक येथे येत असतात. अशा वेळी जर अपघात घडला आणि जीवितहानी झाली तर यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित झाला आहे.

टॅग्स :panvelपनवेल