शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

पनवेलला हवे पातळगंगेचे नियमित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:20 IST

पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पातळगंगा नदीतील पाणी देण्यात येते. शनिवारी व रविवारी दोन दिवस टाटा पॉवर प्लांटमधून पाणी सोडण्यात येत नाही. यामुळे पनवेलकरांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून, नियमित पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी टाटा पॉवर प्लांटच्या प्रबंधकांकडे केली आहे. पनवेल शहरातील पाणीसमस्या खूपच गंभीर बनली आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे. त्यामुळे पालिकेला इतर संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे टाटा पॉवर प्लांटने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास पालिकेतील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. महापौर चौतमोल व पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी या वेळी निवेदन सादर करून टाटा पॉवरचे प्रबंधक यांना दोन दिवस शटडाउन न घेण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Waterपाणी