शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलला हवे पातळगंगेचे नियमित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 06:20 IST

पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पातळगंगा नदीतील पाणी देण्यात येते. शनिवारी व रविवारी दोन दिवस टाटा पॉवर प्लांटमधून पाणी सोडण्यात येत नाही. यामुळे पनवेलकरांना तीव्र टंचाईला सामोरे जावे लागत असून, नियमित पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी टाटा पॉवर प्लांटच्या प्रबंधकांकडे केली आहे. पनवेल शहरातील पाणीसमस्या खूपच गंभीर बनली आहे. अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे.पालिकेच्या मालकीचे आप्पासाहेब वेदक (देहरंग) धरणदेखील आटले आहे. त्यामुळे पालिकेला इतर संस्थांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे टाटा पॉवर प्लांटने यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्यास पालिकेतील पाण्याची समस्या काही प्रमाणात सुटणार आहे. महापौर चौतमोल व पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी या वेळी निवेदन सादर करून टाटा पॉवरचे प्रबंधक यांना दोन दिवस शटडाउन न घेण्याची विनंती केली आहे.

टॅग्स :Waterपाणी