शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर हा फक्त ट्रेलर, आता पाकिस्तानची एक-एक इंच जमीन ब्रह्मोसच्या रेंजमध्ये..."
2
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
3
संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ब्रह्मपुत्र अपार्टेमेंटला भीषण आग, इथेच आहेत अनेक खासदारांची निवासस्थाने
4
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
5
'मिआ बाय तनिष्क'ची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून अनीत पड्डाची निवड, 'प्रेशियस, एव्हरी डे' या फेस्टिव्ह मोहिमेतून केले पदार्पण
6
IAS Ankita Chaudhary : "कधीही हार मानू नका, कारण..."; आईचं स्वप्न हेच आयुष्याचं ध्येय, IAS अंकिताचा मोलाचा सल्ला
7
Narak Chaturdashi 2025: नरक चतुर्दशीला पहाटे कारीट फोडून अभ्यंग स्नान आणि यमतर्पण का केले जाते?
8
शेवटी आईच ती! आजारी लेकीसाठी धडपड, उचललं खांद्यावर; मदत न मिळाल्याने रस्त्यातच मृत्यू
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमक्यांचे 'रॉकेट' जमिनीवरच, भारतानं वाढवली रशियन तेल खरेदी!
10
यंदा किंग खानच्या 'मन्नत'मध्ये होणार नाही दिवाळी पार्टी, मोठं कारण आलं समोर
11
YouTuber Murder: युट्यूबर पुष्पाची आत्महत्या नव्हेतर हत्या! कारण काय, आरोपी कोण?
12
Tejashwi Yadav: तेज प्रताप यादवांनी भावाविरोधात उतरवला उमेदवार, राघोपूरमधून प्रेम कुमार यादव लढणार
13
'या'साठी रशियासोबत भागीदारी करण्याच्या तयारीत भारत, चीनला झटका देणार; अवलंबित्व कमी करणार
14
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
15
"मोठे नेते गैरसमजातून बोलले, पण इतकी वर्षे..."; भुजबळांच्या शाब्दिक हल्ल्यानंतर विखे-पाटलांचे स्पष्टीकरण
16
केवळ ५ वर्षांत ३५ लाख रुपयांचा फंड; पैशांचा पाऊस पाडणारी ही पोस्टाची स्कीम कोणती? जाणून घ्या
17
Radhika Yadav Case: "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
18
कुंडली न जुळवता लग्न केलं तर होऊ शकते हत्या; बनारस हिंदू विद्यापीठाचे धक्कादायक संशोधन, काय म्हटलंय?
19
Mumbai Fire: मालाडमध्ये भंगाराच्या गोदामाला भीषण आग; आकाशात दिसले धुराचे लोट, परिसरात भीतीचे वातावरण
20
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले

अवकाळी पावसामुळे पनवेल तालुक्यातील २०० हेक्टरवरील भातपीक वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 01:40 IST

पंचनाम्यांना सुरुवात : हातचे पीक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल; लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळण्याची मागणी

मयुर तांबडे

पनवेल : तालुक्यात परतीच्या पावसामुळे विविध भागात भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पनवेल कृषी अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन पिकांचे नुकसानीचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. तालुक्यातील जवळपास २०० हेक्टर पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे पनवेल तालुक्यात भातशेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली आहे.आठवडाभरात हे पंचनामे पूर्ण होऊन शासनाला त्यासंबंधीचा अहवाल पाठविण्यात येईल. त्यानंतर शासनाच्या आदेशानुसार शेतकºयांना नुकसानभरपाई मिळेल, अशी माहिती तहसीलदार सानप यांनी दिली आहे. त्यामुळे शेतकºयांनी संबंधित तलाठी किंवा मंडळ अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन सानप यांनी केले आहे.शेतकºयाला हेक्टरी ६ हजार ८०० रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. हातचे पिक वाया गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.पनवेल तालुक्यात एकूण ८हजार १५० हेक्टर शेतीचे पीक घेतले जाते. यापैकी पावसामुळे काहीशेती पाण्यात गेली आहे. शेतातपाणी साचल्याने पिक कुजलेआहे. काही ठिकाणी भातालाकोंब फुटले आहेत. जुलै २०१९मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने एक हजार दोनशे हेक्टर शेतीचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे शासनाला जमा करण्यात आलेले आहेत.आॅक्टोबरमध्ये जवळपास २०० हेक्टर भातपिकाचे नुकसान झालेले आहे. तालुक्यातील ७ शेतकरयानी पीक विमा उतरवला होता. त्यांनी पंचनामे करून विमा कंपनीकडे सादर करण्यात आलेले आहेत. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRainपाऊस