शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

रायगड जिल्ह्यातील मतदानात केवळ दीड टक्क्याची वाढ

By admin | Updated: October 17, 2014 00:53 IST

रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिद्ध केली आहे.

अलिबाग : 1952 मधील पहिल्या विधानसभा निवडणुकीपासून जागरूक आणि परिवर्तनवादी मतदार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील मतदारांनी जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघात आपली जागरूक मतदार ही ओळख सिद्ध केली आहे. हा मतदारराजा परिवर्तनवादी आहे किंवा नाही याची स्पष्टता होण्याकरिता आता 19 ऑक्टोबरच्या मतमोजणीच्या निकालांची प्रतीक्षा आहे.
सातही मतदारसंघांतील यंत्रे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजता त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील ‘स्ट्राँगरुम्स’मध्ये सुरक्षित जमा झाली आणि जिल्ह्याची मतदान आकडेवारी अंतिम झाली. त्या आकडेवारीनुसार जिल्ह्याचे अंतिम मतदान 7क्.28 टक्के झाले आहे. 2क्क्9 च्या विधानसभेच्या वेळी जिल्ह्यात 67 टक्के, तर 2क्14 च्या लोकसभेच्या वेळी 69 टक्के मतदान झाले होते. 
 
जिल्ह्यातील सात मतदारसंघात सर्वाधिक 77.75 टक्के मतदान 19क्-उरण विधानसभा मतदारसंघात झाले आहे. उर्वरित मतदारसंघात 189-पनवेल 66.75 टक्के, 191-पेण 71.48 टक्के, 192-अलिबाग  72.86 टक्के, 193-श्रीवर्धन 67.39 टक्के आणि 194-महाड 67.39 टक्के मतदान झाले आहे. जिल्ह्यातील एकूण 1क् लाख 17 हजार 973 पुरुष मतदारांपैकी 71.47 टक्के म्हणजे 7 लाख 27 हजार 587 तर 9 लाख 7क् हजार 527 महिला मतदारांपैकी 69.क्2 टक्के म्हणजे 6 लाख 69 हजार 882 महिला मतदारांनी हक्क बजावला.